- मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्गासाठी आपत्कालीन आराखडा तयार करा - एकनाथ शिंदे
- विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत
- Mumbai-Pune Expressway Traffic Jam : वाहतूक अद्याप सुरळीत नाही, पोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचे केले आवाहन !
- Missing you a lot Dad, जय पवार वडिलांच्या आठवणीत भावूक !
- US-India Trade Deal : अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवला, आता फक्त १८% टॅरिफ लागू
- तरडगाव येथे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सांत्वन भेट
- राज्यस्तरीय ५३ व्या अधिवेशनात सरकारला इशारा, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा
- केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : विकासाच्या नावाखाली खासगीकरण आणि विषमतेचा अजेंडा
- Union Budget 2026 Women Empowerment: महिलांसाठी ५.०८ लाख कोटींचे 'जेंडर बजेट'; प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतिगृह आणि 'SHE-Marts'ची घोषणा!
- Union Budget 2026 Infrastructure: पायाभूत सुविधांसाठी १२.२ लाख कोटींचा 'महा-निधी'; मुंबई-पुणे बुलेट ट्रेनसह ७ हाय-स्पीड कॉरिडॉरची घोषणा!

मॅक्स एज्युकेशन - Page 14

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या...
20 March 2021 2:48 PM IST

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या एका स्कॉर्पिओत स्फोटक आढळली होती. त्यानंतर या सर्व प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर...
16 March 2021 6:05 PM IST

जगभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतातही लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिला टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली....
13 March 2021 5:20 PM IST

शैक्षणिक कर्जावर मिळणारे व्याज दुय्यम आहे. आपल्याला हवा तसा तरुण वर्ग घडवणे हा या प्रणालीचा प्राथमिक अजेंडा आहे ! शैक्षणिक कर्ज पुढच्या पिढ्यांची वैचारिक जडणघडण, त्यांची मूल्ये काय असतील यावर निर्णायक...
12 Feb 2021 8:54 AM IST

बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे आणि निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल आणि निकाल ऑगस्टच्या शेवटच्या...
21 Jan 2021 3:48 PM IST

केंद्र सरकारने संसंदेत मंजूर करुन देशभर लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यावरुन सध्या राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. जनसामान्यामधे या कायद्यावरुन संभ्रम असताना शेतकरी विरोधी कृषी कायद्यांबद्दल...
21 Dec 2020 8:43 AM IST

जालना : प्रत्येक मुलाच्या हातात टॅब असणारी शाळा सध्या जालना जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील दहिफळ भोंगाणे हे सहाशे लोकसंख्या असणारे छोटे गाव आणि या गावात सध्या भरते आहे डिजिटल शाळा...गाव छोट असल्याने...
17 Dec 2020 4:56 PM IST

आश्रमशाळांमधील गैरव्यवस्थापन आणि गैरप्रकार आता तसे नवीन नाहीत. पण आता या गैरप्रकारांविरोधात खुद्द त्या शाळेतील शिक्षकांनीच आवाज उठवण्याची हिंमत दाखवली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगर...
21 Nov 2020 12:00 PM IST





