इतिहासाची बाराखडी – सीझन १

आज १५ ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन... दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकणारा... दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकण्यासाठी अनेक लोकांची जीव गेला. अनेकांनी कित्येक वर्ष...
14 Aug 2020 5:44 PM GMT

दिल्लीतील भाजपचे खासदार हंसराज हंस यांनी जवाहरलाल विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे ही मागणी त्यांनी जेएनयूतील एका कार्यक्रमातच केली होती. त्यांनी कार्यक्रमात सहभागी...
19 Aug 2019 5:34 PM GMT

सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. सुभाषचंद्र बोस यांनी दुसर्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांचा पंडीत जवाहरलाल नेहरुंसोबत खास जवळचा...
6 Nov 2018 10:26 AM GMT

सध्या समाजात अशी धारणा आहे, हिंदू राजा आणि मुस्लिम राजा हे धर्माचा वाद घेऊन लढाई करत असत. परंतू असे कसे सहजपणे अकबर राजा आणि राणा प्रताप यांच्यातील लढाईला हिंदू-मुस्लिम असा फरक करुन प्रस्तूत केले. असे ...
6 Nov 2018 9:51 AM GMT

महात्मा गांधींनी नेहमीच एकता निर्माण करण्याची कामे, देशाला जोडण्याची कामे व भारतीय राष्ट्रवाद मजबूत करण्याची कामे केली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गांधीजींनी हिंदू-मुस्लिम एक करण्याचे कार्य...
5 Nov 2018 3:24 PM GMT

डॅा. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्याबाबत समाजात असलेले गैरसमज नक्की काय खरे आहे आणि काय खोटं...असे म्हटले जाते आंबेडकर व गांधी यांच्यात बरेच मतभेद होते. नक्की त्यांचे लक्ष्य काय होते?...
5 Nov 2018 2:39 PM GMT