- Municipal Corporation Elections 2026 : निवडणुकांचं बिगुल वाजलं, १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी
- Maharashtra Political Culture : मतभेद असावे, मनभेद नसावे- बाळा नांदगांवकर
- Pune-Sambhaji Nagar Expressway : आता ६ तास नाही तर २ तासात होणार प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा
- लहान मुलं, तरुण मुली, जमिनी पळवल्या जातायेत, गृहमंत्री म्हणून ठोस कृती करावी ; राज ठाकरेंच CM फडणवीसांना पत्र
- India's Air Quality Ranking : आम्ही आमचे सर्वेक्षण करतो- केंद्र सरकार
- BMC Elections 2025 : रविंद्र चव्हाण यांचे शब्द फिरले, आगामी निवडणुकात महायुती म्हणून लढणार!
- Congress चे ज्येष्ठ नेते Shivraj Patil Chakurkar यांचं निधन
- Mutual Fund इन्व्हेस्टमेंट : नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक, 'या' फंडांना सर्वाधिक पसंती
- Gold vs Equity रिटर्न्स : गुंतवणुकीत सोनंच 'किंग'! २० वर्षांत शेअर बाजारालाही टाकले मागे
- Gold Silver Price Update : सोनं महागलं, चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड !

मॅक्स रिपोर्ट - Page 89

बीड जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी काम न करताच वेतन उचलण्याचा प्रताप केला आहे. एक-दोन महाभाग नव्हे तर तब्बल 9 ग्रामसेवकांनी कामावर न जाता पगार घेत सरकारच्या तिजोगीवर ५१ लाखांचा डल्ला मारला आहे. बीड...
3 Sept 2021 12:00 PM IST

चाळीसगावमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे किती भयंकर नुकसान झाले आहे याचा अंदाज अजून सरकार यंत्रणेला आलेला नाही. पण डोंगरी नदीला आलेल्या पुराने किती नुकसान झाले आहे याची माहिती आता समोर येऊ लागली...
1 Sept 2021 8:22 PM IST

गडचिरोली : "माझा नवरा दारुडा आहे, पोरांच्या अंगावर नीट कपडा मिळत नाही, संध्याकाळ झाली की गावात भांडणे होतात, दारुविक्रेत्यांच्या विरोधात आवाज उठवला की दारुवाले मारण्याची धमकी देतात. सायेब आमच्या...
31 Aug 2021 1:03 PM IST

सांगली : जिल्ह्यातील तासगाव शहरातील इंदिरानगरमध्ये गेल्या अनेक दिवसापासून वीज पुरवठा हो नव्हता. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने दोन दिवसापूर्वी इथल्या नागरिकांच्या व्यथा मांडल्या होत्या. झोपडपट्टीमधून...
30 Aug 2021 8:45 PM IST

नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री पदी वर्णी लागल्याने राजकारणापासून काहीशे दूर झालेले नारायण राणे माध्यमांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. कोणतंही वृत्तपत्र पाहिलं की नारायण राणे यांची बातमी आपल्याला...
28 Aug 2021 7:04 PM IST

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाज व्यवस्थेत असणाऱ्या दोषांची शास्त्रीय मांडणी करत येथील धर्म व्यवस्थेतील जातीभेदाच्या रुपात असणारी अमानवीयता मोठ्या जोरदारपणे मांडली....
28 Aug 2021 11:28 AM IST

नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवणं आणि त्याबाबतच्या समस्या स्थानिक स्वराज्य संस्थेने सोडवण्याची जबाबदारी असते. यासाठी लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी दक्ष असणे गरजेचे असते. पण जर लोकप्रतिनिधीच...
27 Aug 2021 8:53 PM IST






