- Pune-Sambhaji Nagar Expressway : आता ६ तास नाही तर २ तासात होणार प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा
- लहान मुलं, तरुण मुली, जमिनी पळवल्या जातायेत, गृहमंत्री म्हणून ठोस कृती करावी ; राज ठाकरेंच CM फडणवीसांना पत्र
- India's Air Quality Ranking : आम्ही आमचे सर्वेक्षण करतो- केंद्र सरकार
- BMC Elections 2025 : रविंद्र चव्हाण यांचे शब्द फिरले, आगामी निवडणुकात महायुती म्हणून लढणार!
- Congress चे ज्येष्ठ नेते Shivraj Patil Chakurkar यांचं निधन
- Mutual Fund इन्व्हेस्टमेंट : नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक, 'या' फंडांना सर्वाधिक पसंती
- Gold vs Equity रिटर्न्स : गुंतवणुकीत सोनंच 'किंग'! २० वर्षांत शेअर बाजारालाही टाकले मागे
- Gold Silver Price Update : सोनं महागलं, चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड !
- Delhi : BJP प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी घेतली गृहमंत्री Amit Shah यांची भेट
- RBI पाठोपाठ ADB ही भारताबाबत 'बुलिश' , विकासदराचा अंदाज वाढला

मॅक्स रिपोर्ट - Page 90

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मौजे शिरापूर (सो) ता. मोहोळ येथील शेतकरी अनिल पाटील यांनी दोन एकर शेतीमध्ये गांजा लावण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी...
27 Aug 2021 9:58 AM IST

राज्यातील 12 जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची श्यक्यता आहे. यामुळं सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला लागले आहेत. जळगाव जिल्हा सहकारी बँकेत सर्व पक्षीय पॅनलची बोलणी...
26 Aug 2021 9:18 PM IST

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने तात्काळ १५ जूनला राज्यमागासवर्गीय आयोगाची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता राज्यातील 5 जिल्हा परिषदा...
24 Aug 2021 7:32 AM IST

"माझं बाळ वरदला त्यानं ठार मारलं, मी जर त्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला गेलो नसतो तर माझं बाळ वाचलं असतं. जेवायला बसलेलं माझं बाळ त्याने जेवणावरुन उठवून तलावाकडे नेलं. त्याचा बळी दिला माझ्या सात...
24 Aug 2021 7:15 AM IST

नागपुरातील 200 वर्षांपासूनची वेश्यावस्ती पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगून बंद केली आहे. या वस्तीत अवैध धंदे आणि कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्यानंतर...
22 Aug 2021 2:10 PM IST

दुष्काळी बीड जिल्ह्यात सततच्या नापिकीमुळे आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आपण पाहिल्या असतील. मात्र दुष्काळी बीड जिल्ह्यातील असं एक गाव आहे ज्या गावाने प्रयोगशील शेतीमधून परिवर्तन घडवले...
22 Aug 2021 7:00 AM IST







