- Pune-Sambhaji Nagar Expressway : आता ६ तास नाही तर २ तासात होणार प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा
- लहान मुलं, तरुण मुली, जमिनी पळवल्या जातायेत, गृहमंत्री म्हणून ठोस कृती करावी ; राज ठाकरेंच CM फडणवीसांना पत्र
- India's Air Quality Ranking : आम्ही आमचे सर्वेक्षण करतो- केंद्र सरकार
- BMC Elections 2025 : रविंद्र चव्हाण यांचे शब्द फिरले, आगामी निवडणुकात महायुती म्हणून लढणार!
- Congress चे ज्येष्ठ नेते Shivraj Patil Chakurkar यांचं निधन
- Mutual Fund इन्व्हेस्टमेंट : नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक, 'या' फंडांना सर्वाधिक पसंती
- Gold vs Equity रिटर्न्स : गुंतवणुकीत सोनंच 'किंग'! २० वर्षांत शेअर बाजारालाही टाकले मागे
- Gold Silver Price Update : सोनं महागलं, चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड !
- Delhi : BJP प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी घेतली गृहमंत्री Amit Shah यांची भेट
- RBI पाठोपाठ ADB ही भारताबाबत 'बुलिश' , विकासदराचा अंदाज वाढला

मॅक्स रिपोर्ट - Page 91

सोलापूर : शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल हे काही सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राब-राबून टोमॅटो या पिकाची...
21 Aug 2021 8:35 AM IST

पालघर : पालघर जिल्हा मुख्यालयाच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ही इमारत अद्ययावत सुविधांनी युक्त आणि प्रशस्त असल्याचे कौतुक केले जात आहे. मात्र याच पालघर जिल्ह्यातील...
19 Aug 2021 4:37 PM IST

रायगड : कोकणात सध्या सर्व भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. रायगड आणि रत्नागिरीमध्ये तर काही दिवसांपूर्वी महापुरामुळे हाहाकार उडाला होता. पाण्यात लोकांचे संसार वाहून गेले आणि अनेक कुटुंब, व्यवसाय उध्वस्त...
18 Aug 2021 5:13 PM IST

पुणे : जगभरात सध्या ड्रायव्हर शिवाय चालणाऱ्या कारची चर्चा आहे. पण भारतातील पहिली ड्रायव्हरलेस कार तयार झाली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मेकॅनिकल तसेच ई अॅण्ड टीसी...
17 Aug 2021 10:47 AM IST

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट रोजी आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दाभोलकर यांच्या खूनाच्या सूत्रधारांच काय झालं? त्यांना कधी पकडणार? असा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रद्धा...
14 Aug 2021 8:20 AM IST

देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर जेव्हा तिरंगा डौलाने फडकतो, तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाभिमान जागृत होत असतो. लाल किल्ल्यावरचा हा तिरंगा महाराष्ट्रासाठी आणखी खास आहे कारण हा तिरंगा...
14 Aug 2021 7:55 AM IST







