- NPS Withdrawal Rules : पैशांची गरज आहे ? आता घरासाठी, लग्नासाठी NPS मधून काढा पैसे
- निवडणूक आयोगाची घटनात्मक स्वायत्तता धोक्यात, भाजपवर कठोर टीका - पृथ्वीराज चव्हाण
- भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या आणि परराष्ट्र धोरणात महाराष्ट्र व देश गंभीर संकटात – पृथ्वीराज चव्हाण
- Saamana Editorial : मुंबईचा लिलाव होऊ नये म्हणून मराठी माणसा, उचल ती अस्मितेची भवानी तलवार !
- Chavdar Tale Satyagraha 100 Years : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व संग्रहालयासाठी सुनील तटकरे यांचा प्रस्ताव
- राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांची निर्णायक बैठक; राजकीय वर्तुळात खळबळ
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! सोयाबीन, हरभऱ्यावरील वायदेबंदी उठणार ?
- Rupee vs Dollar : रुपयाची ३ वर्षांतील सर्वात मोठी घसरण
- कांदा-बटाटा स्वस्त, पण विजेचा 'शॉक' कायम !
- भारताची निर्यात १० वर्षांच्या उच्चांकावर !

मॅक्स रिपोर्ट - Page 110

वर्षभर कोरोनाच्या संकटात केंद्र आणि राज्याची अर्थव्यवस्था झुंजत असताना राज्य विधिमंडळ अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत आहे. ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. कोरोनास्थिती लक्षात घेऊन...
25 Feb 2021 4:38 PM IST

तापी नदीला खानदेशची जीवन रेखा म्हटले जाते. खान्देशला वरदान ठरलेल्या तापी नदीतून दरवर्षी 200 टीएमसी पाणी गुजरातला वाहून जाते. मराठवाड्यातील जायकवाडी सारखी दोन ते तीन धरणं भरतील एवढं पाणी गुजरात...
25 Feb 2021 9:11 AM IST

पाली/रायगड : शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांनी लुबाडण्याच्या घटना आपण कायम वाचत असतो किंवा एखाद्या सरकारी प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा संघर्षही पाहत असतो. महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ...
23 Feb 2021 8:28 PM IST

शिष्यवृत्तीपासून हजारो वंचित राज्याची प्रगती झाली असली तरी आदिवासी समाजापर्यंत या विकासाची किरणे आजही पोहोचलेली नाहीत. आजही हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशाच...
23 Feb 2021 4:50 PM IST

"स्वच्छ आणि सुंदर वसुंधरा" हेच ध्येय असलेल्या 21 वर्षाच्या तरुण मुलीला अटक करण्याची एव्हढी निकड भारत सरकारला का म्हणून वाटावी? आपल्या वैयक्तिक हितापलीकडे जाऊन संपूर्ण समाजाच्या हिताचा विचार आपल्या...
20 Feb 2021 7:30 AM IST

उत्तराखंडात हिमनदी वितळून झालेल्या दुर्घटनेने अनेकांना जागतिक तापमानवाढीबाबत जाग आली. यावेळी डोंगरांमधील बांधकाम आणि वाढते तापमान या दोन गोष्टी जबाबदार आहेत येथपर्यंत आकलन पोहोचले. परंतू तरीही धरण ही...
20 Feb 2021 7:00 AM IST

जातपंचायतीला मूठमाती देण्याची घोषणा ४ ते ५ वर्षांपूर्वी वैदू समाजाने केली होती. त्यानंतर वैदू समाजातील ही समांतर कायदे यंत्रणा बंद झाली आणि आता तरी काळाच्या ओघात मागास राहिलेल्या समाजाला आधुनिकतेच्या...
19 Feb 2021 3:40 PM IST






