- Pune-Sambhaji Nagar Expressway : आता ६ तास नाही तर २ तासात होणार प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा
- लहान मुलं, तरुण मुली, जमिनी पळवल्या जातायेत, गृहमंत्री म्हणून ठोस कृती करावी ; राज ठाकरेंच CM फडणवीसांना पत्र
- India's Air Quality Ranking : आम्ही आमचे सर्वेक्षण करतो- केंद्र सरकार
- BMC Elections 2025 : रविंद्र चव्हाण यांचे शब्द फिरले, आगामी निवडणुकात महायुती म्हणून लढणार!
- Congress चे ज्येष्ठ नेते Shivraj Patil Chakurkar यांचं निधन
- Mutual Fund इन्व्हेस्टमेंट : नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक, 'या' फंडांना सर्वाधिक पसंती
- Gold vs Equity रिटर्न्स : गुंतवणुकीत सोनंच 'किंग'! २० वर्षांत शेअर बाजारालाही टाकले मागे
- Gold Silver Price Update : सोनं महागलं, चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड !
- Delhi : BJP प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी घेतली गृहमंत्री Amit Shah यांची भेट
- RBI पाठोपाठ ADB ही भारताबाबत 'बुलिश' , विकासदराचा अंदाज वाढला

मॅक्स रिपोर्ट - Page 95

रायगड : जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यानंतर सावित्री नदीने रौद्ररुप धारण केले. त्यात सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड शहराला महापूराचा सर्वाधिक फटका बसला. सलग ४८ तास शहरात पूरस्थिती होती....
26 July 2021 10:05 PM IST

रायगड – कोकणात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे चिपळूण आणि महाडला पुराचा मोठा फटका बसला आहे. महाड तालुक्यात तर गावच्या गावात पाण्यात बुडाली होती. यामुळे इथे जीवितहानी तर झालीच पण त्याचबरोबर...
26 July 2021 1:14 PM IST

गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्यांना आलेल्या महापूरामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते, पूल, मंदिर, बिल्डिंग्स, कार्यालये, घरं, इ. ठिकाणांना पूराने...
24 July 2021 8:09 AM IST

रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश नद्यांना महापूर आला आहे. या महापुराचा सगळ्यात जास्त फटका महाड तालुक्याला बसला आहे. महाडमध्ये महापुरामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहे. या भागातील भीषण...
23 July 2021 10:43 PM IST

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात कर्ज माफी योजनेत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. पण या त्रुटींमध्ये सरकारने अजून सुधारणाही केलेल्या नाहीत. यामुळे...
21 July 2021 2:35 PM IST

पिगॅसस स्पायवेअरद्वारे देशातील काही मुख्य राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवली गेल्याचा गौप्यस्फोट द वायरने केला आहे. यानंतर मोदी सरकारची कोंडी झाली आहे. आता याच संकटात केंद्र...
20 July 2021 1:01 PM IST

कोरोनाचा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका समाजाती सर्वच घटकांना बसला आहे. विशेष करून शिक्षणक्षेत्राला याची सगळ्यात झळ बसल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत, आता काही...
17 July 2021 7:29 PM IST






