- शेतकऱ्यांनो कापूस, सोयाबीन विकू नका, सरकार हमी भावाने खरेदी करणार
- भारतीय शेतीतील वास्तव स्त्रीशक्ती, अदृश्य श्रम, अपूर्ण मान्यता
- सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र सुरू करा, किसान सभेचे राज्यभर आंदोलन
- कपड्यांच्या कंटेनरमधून फटाक्यांची तस्करी, गुजरातमधून एकाला अटक
- मॉडर्न कॉलेज आणि माझी बाजू – प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे
- मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे संशयाच्या भोवऱ्यात ?
- २३ वर्षीय खेळाडूची मृत्यूशी झुंज अपयशी, तुर्भ्यातील क्रिकेटपटू किशोरचे निधन
- तातडीची मदत हवी :२३ वर्षांच्या क्रिकेटपटूची आयुष्यासाठी झुंज
- सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न
- सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीत महाराष्ट्राचा पुढाकार

मॅक्स ब्लॉग्ज - Page 28

हरी नरके यांचं अकाली जाणं चटका लावणारं आहे. प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे अशा आध्यात्मिक समजूतीनं हलकं होईल असं हे दुःख नाही. विचारांचा अंत झालाय, विचारसरणी कालबाह्य झाल्यात असा हितसंबंधियांचा पुकारा सतत...
11 Aug 2023 7:35 PM IST

खरंतर राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून कर्नाटकमध्ये...
10 Aug 2023 12:37 PM IST

कोकणातील नाणार नंतर आता बारसू येथे होणाऱ्या नियोजित रिफायनरी प्रकल्पा विरोधात आंदोलन करणाऱ्यांसाठी बंगळुरू येथून पैसे येत असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात...
8 Aug 2023 9:24 AM IST

‘फोडा आणि राज्य करा’ ही इंग्रजांची भारतातील राजनीती होती. ते जेंव्हा भारतात आले तेंव्हा केवळ व्यापार करणे हाच त्यांचा उद्देश होता. व्यापाराच्या निमित्ताने त्यांनी भारतातील परिस्थितीचा अभ्यास केला. याच...
6 Aug 2023 8:43 AM IST

एका मुंबई गोवा महामार्गासाठी १२ वर्ष संघर्ष करावा लागतो आहे. तरीही तो अपूर्ण अवस्थेत पाहायला मिळत आहेत गेली २० वर्षात कोकणात १४ ते १५ आमदार आहेत. निवडणूका झाल्या तरी पुन्हा तेच निवडून येतात.सरकार...
5 Aug 2023 5:11 PM IST

मनावरती शिवरायांच्या विचारांचा असलेला सळसळता अभिमान. गड किल्ले आणि शिवरायांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांची प्रचंड आवड. स्वातंत्र्य लढा, क्रांतिकारकांचे, देशभक्तीचे मनात ठासून भरलेले विचार....
5 Aug 2023 3:36 PM IST

मोदी पुण्यात आले. पुणे बंद झाले. शाळांना सुट्टी यासाठी दिली गेली की शिक्षक देखील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील. विद्यार्थ्यांना शाळेत हा कार्यक्रम जबरदस्तीने दाखवला नाही हेच कौतुक म्हणावे लागेल....
5 Aug 2023 10:03 AM IST





