- पहलगामवरील दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती NIA सोबत शेअर करा, – NIA ची नागरिकांना विनंती, संपर्क क्रमांक जाहीर
- ईस्टर्न प्रेस असोशिएशनला ग्लोबल मीडिया चॅम्पियनशिपचे विजेतेपद
- अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास निलंबन
- हवामान बदल आणि वृक्षतोड, एक धोक्याचा इशारा
- च्युइंगमपासून बाटलीबंद पाण्यापर्यंत मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यासाठी अदृश्य संकट..
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी न्यायालयांचा ठाम निर्णय
- Raj Thackeray Speech : राज ठाकरेंना सूर गवसला
- न्यायव्यवस्थेतील विलंब आणि पारदर्शकतेचा प्रश्न
- पर्यावरणीय अस्थिरता आणि ग्रामीण जीवनशैलीचे बदलते स्वरूप
- .. .तर सुशिक्षित वर्ग, सदैव झुंडीच्या वेडसरपणासमोर असहाय्य ठरणार

Environment - Page 9

मान्सून म्हणजे नेमकं काय? तो कुठून कसा येतो? हवामानाचे अंदाज व्यक्त करण्याची पध्दत काय आहे. केरळमधील मान्सून आगमन किती महत्वाचे? मुंबई आणि महाराष्ट्रात मान्सून कधी येईल आणि किती पाऊस पडेल. हवामान...
1 Jun 2022 9:11 AM IST

रायगड़ जिल्ह्यासह कोकणाला 720 किमी लांबीचा विस्तृत व अथांग असा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुतांश लोक मत्स्यव्यवसायावर आपली उपजीविका भागवत असतात. मात्र आजघडीला मत्स्यव्यवसाय चहूबाजुनी...
16 May 2022 7:09 PM IST

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना गेली दोन वर्ष महापुराचा मोठा फटका बसतो आहे. विशेषत: नदीपात्राच्या जवळच्या शेतांचे तर न भरुन येणारे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी महापूर आले की वाळू उपशाचा मुद्दा समोर...
30 April 2022 8:13 PM IST

पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊसाची शेती केली जात असून कोल्हापूर, सोलापूर, सातारा,सांगली,पुणे या जिल्ह्यांचा यात समावेश होतो. पण अलीकडच्या काळात या उसावरून राजकारण पेटताना दिसतंय. ऊसाच्या दरावरून...
30 April 2022 1:45 PM IST

राज्यात उन्हाची काहीली दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माणसांसह प्राण्यांनाही आता उन्हाचे चटके चांगलेच जाणनू लागले आहेत. बीड जिल्ह्याचा पारा 41 अंशांपेक्षा गेलाय. उष्णतेने जिल्ह्यात कहर केला असून माणसांना...
24 April 2022 6:28 PM IST

शिक्षक असलेल्या श्रीमती सरला कामे कुमावत व अशोक कुमावत या पक्षीप्रेमी दांपत्याने एक अभिनव उपक्रम राबवून पर्यावरणात पक्षी संवर्धनाचा वसा स्वतःही घेतला आहे व इतरांपर्यंत ही पोचवत आहे ते म्हणजे...
17 April 2022 7:51 PM IST