Home > Environment > धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित: निर्णय घेणारं महाराष्ट्र ठरलं भारतातील पहिले राज्य
धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित: निर्णय घेणारं महाराष्ट्र ठरलं भारतातील पहिले राज्य
गेल्या १६ वर्षापासून प्रलंबित असलेल्या पर्यावरणाच्या (enviroment) दृष्टीने अंत्यत महात्वाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मंजूर केलाआहे. या निर्णयामुळे धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले या प्रलंबित विषयावर राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून राज्यात १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यात आले.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 Jun 2022 5:52 PM IST
X
X
0
Updated : 13 Jun 2022 2:42 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire