- अजितदादांसाठी बारामतीत मोर्चा, FIR साठी रोहित पवार आक्रमक, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बारामतीत दाखल
- सुनेत्रा पवार विधानसभेवर बिनविरोध ? तर शरद पवार, पार्थ पवार राज्यसभेवर ?
- रामायण मालिकेचे निर्माते राजीव गांधी की रामानंद सागर ? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
- आत्मचरित्र लिहिण्यास बंदी ही तर विचार स्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा: अनंत गाडगीळ
- संभाजी ब्रिगेडचे मुंबई उपाध्यक्ष सुदाम साहिल यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश
- चीनचा रोबोट डॉग आणि गलगोटिया विद्यापीठाचं सत्य काय ?
- बंगळुरूत माजी इस्रो कर्मचाऱ्याने केली पत्नीची हत्या; म्हणाले, 'माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेईल?'
- परभणीत गुट्टेंच्या हट्टाने बहुमत हुकलं;बोर्डीकरांचे स्वबळाचे स्वप्न अपूर्ण!
- अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती आली समोर
- आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेला 'द रॅबिट हाऊस' ओटीटीवर प्रदर्शित

मॅक्स रिपोर्ट - Page 53

आर्यन खान निर्दोष असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता आणि आता त्यांच्या दाव्यात तथ्य असल्याचे समोर आले आहे, कारण NCBने आर्यन खानला निर्दोष मुक्त केले आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला...
28 May 2022 5:31 PM IST

नागपूरचे डॉ. सतीश आगलावे यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बुद्धविहार असल्याचा दावा केला आहे. त्यात आता भीम आर्मीने उडी घेतली आहे. फक्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिरच नव्हे तर तिरुपती बालाजी मंदिर ही बुद्ध...
27 May 2022 7:53 PM IST

पालघर : डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतंय तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय असा दावा करत आहे. परंतु पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा...
26 May 2022 6:28 PM IST

मे महिना आता संपत आला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये नालेसफाईची काम पूर्ण होत असल्याचे दावे तिथले सत्ताधारी आणि प्रशासन करत आहे. पण उल्हासनगरमध्ये मात्र नालेसफाई तर सोडाच पण नालेसफाईचे टेंडरच निघाले...
26 May 2022 6:08 PM IST

सोलापूर : व्यवस्थेमुळे पिढ्यानपिढ्या वाट्याला आलेले दारिद्र्य सोसत आई-वडील गावोगावी डोक्यावर मरीआईचा गाडा घेऊन भीक मागून कुटूंबाची गुजराण करतात. जेथे पोट भरण्याची पंचायत तेथे शिक्षण घेणे तर...
25 May 2022 6:30 PM IST

सोलापूर : शहरांमधील पाणीटंचाईच्या समस्येकडे अनेकवेळा लगेच लक्ष देऊन त्यावर उपाययोजना केल्या जातात. पण ग्रामीण भागातील पाणीटंचाईकडे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असते. सोलापूर...
22 May 2022 4:36 PM IST

नांदेड जिल्ह्य़ातील अर्धापूरची केळी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. मात्र याच तालुक्यातील येळेगाव या गावात केळीचं पीक घेणं अपशकून मानलं जातं आहे. येळेगाव येथील जमीन सुपीक आहे, सोबतच पाणी मुबलक प्रमाणात...
22 May 2022 4:08 PM IST






