Home > Politics > केंद्र सरकारने ठाकरे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले होते का?

केंद्र सरकारने ठाकरे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले होते का?

Aryan Kahn ला ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट मिळाल्यानंतर आता केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात ज्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांनी कारवाया केल्या, त्या पाहता राज्य सरकार पाडण्याचे हे षडयंत्र आहे का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

केंद्र सरकारने ठाकरे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले होते का?
X

0

Updated : 28 May 2022 8:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top