- अजितदादांसाठी बारामतीत मोर्चा, FIR साठी रोहित पवार आक्रमक, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बारामतीत दाखल
- सुनेत्रा पवार विधानसभेवर बिनविरोध ? तर शरद पवार, पार्थ पवार राज्यसभेवर ?
- रामायण मालिकेचे निर्माते राजीव गांधी की रामानंद सागर ? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
- आत्मचरित्र लिहिण्यास बंदी ही तर विचार स्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा: अनंत गाडगीळ
- संभाजी ब्रिगेडचे मुंबई उपाध्यक्ष सुदाम साहिल यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश
- चीनचा रोबोट डॉग आणि गलगोटिया विद्यापीठाचं सत्य काय ?
- बंगळुरूत माजी इस्रो कर्मचाऱ्याने केली पत्नीची हत्या; म्हणाले, 'माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेईल?'
- परभणीत गुट्टेंच्या हट्टाने बहुमत हुकलं;बोर्डीकरांचे स्वबळाचे स्वप्न अपूर्ण!
- अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती आली समोर
- आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेला 'द रॅबिट हाऊस' ओटीटीवर प्रदर्शित

मॅक्स रिपोर्ट - Page 49

मानवाच्या मूलभूत गरजा अन्न,वस्त्र,निवारा आहेत,असे सांगितले जाते. आजही भारत देशात अनेक लोक या मूलभूत गरजा पासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना योग्य प्रकारे पोहचल्या का नाहीत असा प्रश्न...
4 July 2022 9:17 AM IST

पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर घराच्या कौलारू पागणी चे पाणी पिण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे . येथील गोरगरीब जनतेला वर्षाचे...
2 July 2022 8:40 PM IST

विधवा महिलाना समाजात दुय्यम वागणूक दिली जात असताना सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतीने हजारो वर्षापासून चालत आलेली विधवा प्रथा मोडीत काढण्याचे काम केले आहे. ग्रामपंचायतीने तशा प्रकारचा ठराव...
1 July 2022 7:45 PM IST
राज्यातील सरकारी शाळांचा कायापालट केला गेल्याचा दावा सरकार स्तरावर केला जातो. पण सरकार कितीही बदलली तरी जिल्हा परिषदांच्या शाळांची दूरवस्था मात्र अनेक ठिकाणी कायम असल्याचे दिसते. बीड जिल्ह्यातील अशाच...
1 July 2022 10:57 AM IST

पालघर : मोखाडा तालुक्यीताल भेंडीचापाडा इथे एका दहावीतील मुलाचा महावितरणच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या कुटुंबियांनी महावितरणने भरपाई दिली नव्हती. मॅक्स महाराष्ट्रने सातत्याने...
29 Jun 2022 4:12 PM IST

राज्यातील तब्बल ५० आमदार सध्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये राहत आहेत. सत्ता नाट्यात आमदार व्यस्त आहेत तर राज्यातील जनतेचे प्रश्न मात्र अजूनही कायम आहेत. "बँकेकडं गेलं तर बँका कर्ज देत नाहीत आता तर आमदारही...
28 Jun 2022 8:33 PM IST

राज्यात झालेल्या राजकीय गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून उमटू लागल्या आहेत. सध्या राज्यात पाऊस लांबणीवर जात असल्याने खरिपाच्या पेरण्या...
28 Jun 2022 11:24 AM IST






