Ground Report : सरकार बदलतात पण जिल्हा परिषद शाळांच्या समस्या कायम राहतात
राज्यातील सरकारी शाळांचा कायापालट केला गेल्याचा दावा सरकार स्तरावर केला जातो. पण सरकार कितीही बदलली तरी जिल्हा परिषदांच्या शाळांची दूरवस्था मात्र अनेक ठिकाणी कायम असल्याचे दिसते. बीड जिल्ह्यातील अशाच काही शाळांचे भीषण वास्तव मांडणारा आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट...
हरीदास तावरे | 1 July 2022 10:57 AM IST
X
X
0
Updated : 1 July 2022 10:57 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire