
जगाच्या पाठीवर भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारत हा कृषिप्रधान देश आहे पण या ठिकाणचे शेतकऱ्याची जर अवस्था आहे. या व्यवस्थेने पिछलेलं आलेले आहे प्रत्येक ठिकाणी शेतकर्यांची हेळसांड होत आहे ...
19 May 2022 3:13 AM GMT

बीड जिल्हा म्हटलं की ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.याच बीड जिल्ह्यात अनेक तरुण शिकून-सवरून शिक्षण पूर्ण करून सुशिक्षित झाले आहेत तर या तरुणांना रोजगार नसल्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले...
13 May 2022 8:04 AM GMT

राज्यात उन्हाची काहीली दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माणसांसह प्राण्यांनाही आता उन्हाचे चटके चांगलेच जाणनू लागले आहेत. बीड जिल्ह्याचा पारा 41 अंशांपेक्षा गेलाय. उष्णतेने जिल्ह्यात कहर केला असून माणसांना...
24 April 2022 12:58 PM GMT

राज्यातील वाढत्या भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांबरोबरच छोट्या उद्योगांनाही बसू लागला आहे. पावणेदोन लाख रुपये गुंतवणूक करून रोज मिळतात तीनशे रुपये मग हा रसवतींचा व्यवसाय चालवायचा कसा...? माझ्याच उसाचा रस...
16 April 2022 11:13 AM GMT

रेशीम उत्पादन घेत असल्यामुळे आम्ही आमच्या पायावर उभे आहोत आता आम्हाला कुणाकडेही पैसे मागण्यासाठी हात पसरवायची गरज नाही...! शासकीय अधिकाऱ्यांना जसा खुर्चीवर बसून एक लाख रुपये महिना कमतात तसं मी...
23 March 2022 11:16 AM GMT

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावातील जावयावर गाढवावर बसून जावयाची मिरवणूक आज धुलिवंदनाच्या दिवशी काढली जाते त्याचबरोबर गाढवाला चपलांचा हार घातला जातो गावभर मिरवणूक काढून मनपसंत कपड्यांचा...
18 March 2022 10:31 AM GMT

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची महत्वकांशी योजना म्हणून महाराष्ट्रात भाजपा सरकारच्या काळात राबवण्यात आलेली योजना म्हणजे जलयुक्त शिवार ही योजना मोठा गाजावाजा करीत युती सरकारच्या काळात जलयुक्त...
16 March 2022 2:26 PM GMT