Home > मॅक्स रिपोर्ट > भर पावसाळ्यात 80 गावांवर ओढवले भीषण पाणी टंचाईचे संकट

भर पावसाळ्यात 80 गावांवर ओढवले भीषण पाणी टंचाईचे संकट

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील 80 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणातील उपयुक्त पाणी साठा संपल्यामुळे नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरविणे बंद करण्यात आले आहे . त्यामुळे भर पावसाळ्यात येथील 47 गाव व 33 नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे.. प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...

भर पावसाळ्यात 80 गावांवर ओढवले भीषण  पाणी टंचाईचे संकट
X

0

Updated : 15 July 2022 6:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top