- Water Crises : गावांसाठी धरणं बांधली, पण गावचं तहानलेली !
- चेंबूर शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन
- मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्गासाठी आपत्कालीन आराखडा तयार करा - एकनाथ शिंदे
- विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत
- Mumbai-Pune Expressway Traffic Jam : वाहतूक अद्याप सुरळीत नाही, पोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचे केले आवाहन !
- Missing you a lot Dad, जय पवार वडिलांच्या आठवणीत भावूक !
- US-India Trade Deal : अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवला, आता फक्त १८% टॅरिफ लागू
- तरडगाव येथे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सांत्वन भेट
- राज्यस्तरीय ५३ व्या अधिवेशनात सरकारला इशारा, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा
- केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : विकासाच्या नावाखाली खासगीकरण आणि विषमतेचा अजेंडा

मॅक्स किसान - Page 6

केळीला उचांकी भाव मिळत असतांना आता मात्र नेमकं सणासुदीचाच्या काळात केळीचे भाव ऐतिहासिक घसरणं झाली आहॆ. गेल्या महिन्यात 1500 ते 2000 पर्यंत भाव केळीला मिळत असतांना सध्या केळीला केवळ 400 ते 600 रुपये...
8 Sept 2025 8:02 PM IST

केळीला उचांकी भाव मिळत असतांना आता मात्र नेमकं सणासुदीचाच्या काळात केळीचे भाव ऐतिहासिक घसरणं झाली आहॆ. गेल्या महिन्यात 1500 ते 2000 पर्यंत भाव केळीला मिळत असतांना सध्या केळीला केवळ 400 ते 600 रुपये...
7 Sept 2025 6:01 PM IST

18 % ऐवजी 5 % कृषि यंत्रे खत स्वस्त : यादीच पहा शेतात कायम लागणाऱ्या यंत्र सामुग्री च्या किंमती आता कमी होणार आहेत केंद्र सरकारने GST मध्ये मोठी कपात करून 18 टक्क्यावरून थेट 5 टक्के GST लावल्याने...
5 Sept 2025 11:09 PM IST

अमेरिकेने भारतीय वस्त्रउद्योगावर परिणाम करणारे ५० टक्के आयात शुल्क लागू केल्यानंतर भारत सरकारने कापसावरील आयात शुल्क सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त मंत्रालयाने गुरुवारी ही...
30 Aug 2025 4:45 PM IST

जळगाव/ तिरुचिरापल्ली : नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतक-यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जळगावच्या जैन इरिगेशन...
23 Aug 2025 7:47 PM IST

Bull Bueaty Parlour विविध सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करून स्वतःचे शरीर, चेहरा सजविण्याची कला मानवाला अगदी उत्क्रांतीच्या काळापासूनच लाभली आहे. ही कला मानवी जीवनात केवळ सजून-धजून राहण्यापुरती मर्यादित...
22 Aug 2025 4:19 PM IST

देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून गणल्या गेलेल्या महाराष्ट्रात, जानेवारी ते मार्च २०२५ या तीन महिन्यांत, दर ३ तासांनी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ही...
19 July 2025 5:09 PM IST

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशात सुरुवातीला पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दीला आहॆ. यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याना हायअलर्ट दीला आहॆ.भारतीय...
1 July 2025 6:12 PM IST





