- Fake E-Challan लिंकपासून सतर्क राहा, परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन
- 'सुटबुटवाले' तुमचं पाकीट मारतायेत ? शंकर शर्मांचा खळबळजनक दावा !
- क्विक कॉमर्स'चा फुगा फुटणार ? ब्लिंकिटच्या सीईओंचा धोक्याचा इशारा
- शेअर बाजारातील पडझडीचे 'जपान कनेक्शन'
- तांदूळ निर्यातीवर नव्या टॅरिफचे संकट ? डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला 'जोर का झटका'
- सामाजिक न्यायाचे एक मजबूत आधारस्तंभ म्हणजे डॉ. बाबा आढाव - राहुल गांधी
- ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांचं निधन
- लाडांच्या चार्टर्ड विमानाने प्रवास, चित्रा वाघांचे ‘ते’ ट्विट डिलीट !
- Auto Sales Nov २०२५ : सणांनंतरही कार बाजारात मोठी तेजी ; ट्रॅक्टर विक्रीत रेकॉर्डब्रेक वाढ
- Maharashtra Winter Session Nagpur 2025 : यंदाचं अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय !

मॅक्स किसान - Page 14

घरगुती बियाणे चळवळीला गारठा आल्याचे पाहण्यास मिळत आहे. कंपन्यांचे की घरगुती नेमके कोणते बियाणे वापरायचे याबाबतीत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असल्याचे प्रत्यक्ष भेटीतून जाणवले. शेतकऱ्यांच्या मतानुसार,...
28 Jun 2024 3:50 PM IST

राज्यात दुधाचा प्रश्न पेटला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना सद्याचा दुधाचा दर परवडत नाही. यामुळे राज्यात अनेक भागात शेतकरी आंदोलन करीत आहे. दुधाचे भावाबाबत सरकारच धोरण दूध उत्पादक शेतकऱ्यांविरोधात...
28 Jun 2024 10:15 AM IST

राज्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन जळगांव जिल्ह्यात होत असतं. केळी साठी आवश्यक सुपिक जमीन ह्या भागात आहे. केळी लागवडीसाठी जवळ जवळ १ लाख हेक्टर येथे जमीन उपलब्ध आहे. जिल्ह्यातील केळीची अनेक देश-देशात...
26 Jun 2024 11:25 AM IST

उत्तर – मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे तर काही ठिकाणी ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील 16 जिल्ह्यांना मुसळधार...
13 Jun 2024 4:10 PM IST

इर्षाळवाडी दुर्घटनेनंतर सहा महिन्यातच दरडग्रस्तांना पक्की घरे देऊ हे आश्वासन दिले गेले. पण अद्यापही हे दरडग्रस्त नागरिक पत्र्याच्या कंटेनरमध्येच आयुष्य जगत आहेत. महिन्याला २५ किलो धान्यावर आम्ही जगावे...
12 Jun 2024 7:08 PM IST

तळ कोकणातच तळ ठोकून बसलेल्या नैऋत्य मान्सून पुढे सरकला आहे. यामुळे रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूरपर्यंत आला आहे.मध्य प्रदेश पासून तर बंगाल पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे ...
8 Jun 2024 6:27 PM IST

राज्यातील शेतकरी सध्या फारमोठया अडचणीत सापडला आहे.ज्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, नापिकी आणि दुष्काळाचा तडाखा, तर दुसरीकडे वाढती महागाई, शेतमालाला नसलेला भाव, शेती अवजारे, बियाणे,खते, कृषी साहित्य...
23 May 2024 1:36 PM IST

उज्वल पाटील यांनी आपल्या तरुण मुलांच्या मदतीने ही सफरचंदाची बाग फुलवलीये. पाटील हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचुर गावचे रहिवासी आहेत. शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करायचा, या उद्देशाने त्यांनी...
19 May 2024 10:00 AM IST





