- सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न
- सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीत महाराष्ट्राचा पुढाकार
- PM Cares Fund : मोदींना ५० हजार कोटींच्या खासगी निधीची आवश्यकता का ? – खा. साकेत गोखले
- शेतीची कामे होणार सोपी; विद्यार्थ्यांनी बनवलं यंत्र
- पावसाचं थैमान शेतकऱ्याच्या पिकात पाणी
- Cyber Crime बजाज फायनान्सचा नागपुरात सायबर जागरूकता अभियान
- 'मतदारांची नाव वगळली' राहुल गांधी वोट चोरीच्या मुद्दयावर आक्रमक
- सीना नदीला पूर... शेती पिके पाण्याखाली
- ७५ व्या वर्षी पीएम मोदींची गुंतवणूक कुठे ? FD आणि NSC वरच सर्वाधिक भर
- Gold Loan मायक्रोफायनान्सपेक्षा सोन्याच्या कर्जात वेगाने वाढ

मॅक्स रिपोर्ट - Page 47

समाजात काही थोडे लोक आपल्या विचारांना कृतीची जोड देतात. आणि कृतीतून प्रबोधन घडवितात. माणगाव तालुक्यातील नासिर वल्लाद हे इंजिनियर त्यातीलच एक आहेत. मागील 21 वर्षे बकरी ईद निमित्त त्यांनी रक्तदान केले...
10 July 2022 3:44 PM IST

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर सज्ज झाले असून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेरून दिंड्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येत असतात. या दींड्या रस्त्याने येत...
10 July 2022 2:43 PM IST

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या शिरसाळे पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंसारोळा या गावातील 48 वर्षीय देविदास काळे या व्यक्तीचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचा आरोप त्यांच्या...
9 July 2022 7:44 PM IST

बीड शहरातील पंचायत समितीची नवीन इमारत तयार होताच पंचायत समितीचे जुने कार्यालय या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. पण जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीमधील महत्त्वाची कागदपत्रे मात्र नवीन इमारतीमध्ये...
9 July 2022 3:43 PM IST

राज्यात सत्तापालट झाला असला तरी जनतेच्या समस्या मात्र कायम असल्याचे चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे. असाच एक कायम चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे मुंबई गोवा महामार्गाची दूरवस्था.. मुंबई गोवा...
9 July 2022 7:51 AM IST

पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमत्ताने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या असून येत्या 10 दहा तारखेला आषाढी वारी आहे. वारकरी पंढरपूरकडे गेल्या महिन्यापासून...
8 July 2022 5:54 PM IST

गेल्या काही काळापासून सातत्याने मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी होत चालला आहे. अनेकदा त्याच्यावर चर्चा होतात. राजकारणी त्यांचा फायदा करून घेतात पण मराठी माणूस नेमका मुंबईतून बाहेर का जात चालला आहे...
7 July 2022 9:38 PM IST