- टाटा सन्सच्या IPO बाबत सस्पेन्स कायम
- सोन्याच्या किमतीत घसरण
- घसरणीतही गुंतवणूकदारांचा विश्वास
- डिजिटल व्यवहारांमध्ये आता तासाभराचा विलंब?
- तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले
- २०२६ मध्ये गुंतवणूकदारांची डायरेक्ट प्लॅन्सना पसंती
- मार्चमधील मोठ्या विक्रीनंतर डेट फंडांचे गणित बिघडले?
- चुकीची बातमी छापणाऱ्या पत्रकाराविरोधात खा. अरविंद सावंत खटला दाखल करणार
- परिवर्तनवादी विचारप्रवाहांना पंरपरेची स्पेस समजली नाही - संजय आवटे
- Sagar Karande Interview : बिग बॉस मराठीच्या घरातील अनुभव ते आवडते स्पर्धक

Max Political - Page 311

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राज्यातील जनतेशी संवाद, मुख्यमंत्री काय बोलणार?आज राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाचे संकट, त्याचबरोबर महाराष्ट्रावर आलेल्या जलप्रलयाच्या संकटावर आज राज्याचे मुख्यमंत्री...
8 Aug 2021 8:32 PM IST

मुख्यमंत्री गाडगीळ समितीचा अहवाल स्विकारणार का? कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात दरड कोसळल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला. यावर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व लोकांचं कायमचं पुनर्वसन...
8 Aug 2021 8:23 PM IST

भारत आणि चीन यांच्यातील कोर कमांडर्सच्या 12 व्या फेरीच्या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या सैनिकांनी पूर्व लडाख भागातील गोगरा सेक्टर येथून माघार घेतली आहे. तसेच या भागात बांधण्यात आलेली तात्पुरती बांधकामे...
6 Aug 2021 9:56 PM IST

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मागील महिन्यात राज्यात आलेल्या महापूरादरम्यान कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त...
6 Aug 2021 7:18 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याची घोषणा आज केली. खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावानं...
6 Aug 2021 4:33 PM IST

एकीकडे देशात पेगाससचा मुद्दा गाजत असताना शरद पवार अमित शहा यांची भेटीची सध्या राजकीय वनर्तुळात चांगलीच चर्चा आहे. शरद पवार यांनी अमित शहा यांची 3 ऑगस्ट ला दिल्लीच्या संसद भवनात भेट घेतली. या भेटीचा...
5 Aug 2021 2:44 PM IST

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील पुरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच आपण कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही आणि...
5 Aug 2021 10:16 AM IST

बाबासाहेब म्हणाले होते..."मानवी अधिकार कायद्याने नव्हेत तर समाजाच्या सामाजिक आणि नैतिक अधिष्ठानामुळे संरक्षित होतात. समाजातील लोकशाही ही राजकीय लोकशाहीचा पाया असायला हवी...त्याउलट नव्हे." (२५...
4 Aug 2021 5:51 PM IST




