- Sagar Karande Interview : बिग बॉस मराठीच्या घरातील अनुभव ते आवडते स्पर्धक
- Phula Marathi Movie Interview : चित्रपटात वाघ्या मुरळी संस्कृतीचं वास्तव
- 'कर साथी' AI चॅटबॉट लाँच
- आता उपचारांसाठी एनपीएसमधून काढता येणार पैसे
- RBI च्या धोरणानंतर गुंतवणूकदारांनी आता 'गिअर' बदलण्याची गरज!
- अमेरिका-इराण युद्धविराम
- आता गोल्ड ईटीएफमध्ये केवळ प्रत्यक्ष सोने नसेल!
- RBI कडून रेपो रेट 'जैसे थे'
- अशोक खरात महिलांना कसं फसवायचा तेजस्वी सातपुतेंनी काय सांगितलं ?
- महिला गुन्हेगार आहेत का?

मॅक्स किसान - Page 94

गेल्या तीन वर्षांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे, त्यातच सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, मात्र तरीही या मदतीतून स्वता:ला सावरण्याची अपेक्षा करत...
2 Nov 2021 7:31 PM IST

यंदा अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक खराब झाले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वडजी येथील शेतकरी सततच्या नापिकीमुळे आणि...
1 Nov 2021 10:04 PM IST

नवी दिल्ली : (New Delhi) येथे केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या अकरा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच केंद्राच्या तीन कृषी...
30 Oct 2021 4:52 PM IST

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे. पण आता या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स हटवण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. इंडियन...
29 Oct 2021 1:20 PM IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात लाळ्या खुरकूत रोगाने थैमान घातले आहे. अनेक दुभत्या जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. लसीकरणाअभावी जनावरांचे मृत्यू होत आहेत. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लाळ्या खुरकूत या...
25 Oct 2021 2:50 PM IST

शेतकरी आरक्षण चळवळीचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी लखिमपूर नरसंहारातील शहीद शेतकऱ्यांचे अस्थिकलश महाराष्ट्राची काशी म्हणून देशात ओळख असलेल्या पंढरपूरात शेतकऱ्यांचं दैवत विठ्ठलाच्या नामदेव पायरीवर...
22 Oct 2021 4:08 PM IST

5 राज्यांच्या निवडणूकांच्या तोंडावर भाजप कृषी कायदे रद्द करणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.देशात आगामी काळात 5 राज्यात विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. या पाच राज्याच्या निवडणूकांमध्ये भाजपला...
22 Oct 2021 11:42 AM IST

युरोपियन युनियन मधील देशांनी त्यांच्या देशात भारतातून निर्यात होणारा तांदूळ / तांदळाचे पीठ हे "जेनेटिकली मॉडिफाइड" (जीएम) बीजापासून बनवले आहे. असा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची धमकी दिली आहे.भारत...
20 Oct 2021 1:19 PM IST





