- Madha|अंजनगावात पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाके यांचा ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू
- शेअर बाजार की मुदत ठेव? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल फायदेशीर?
- उद्योगांना युद्धाच्या झळांपासून वाचवणार! पेट्रोकेमिकल आयातीवर ३० जूनपर्यंत शून्य कस्टम ड्युटी
- युद्धाचा उद्योगांना फटका. भारतीय मॅन्युफॅक्चरिंग PMI ५३.९ वर
- Indian defence export : भारतीय संरक्षण निर्यातीचा नवा रेकॉर्ड
- “G-spot tracker condom” म्हणजे काय?
- IAS Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन; सर्वत्र शोककळा
- Pandharpur | माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील तणाव निवळला; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
- मुंबई HCचा मोठा निर्णय! अनिता अडवाणींची याचिका फेटाळली; राजेश खन्नांसोबतचं ‘वैवाहिक नातं’ मान्य नाही
- ते व्हिडिओ व्हायरल करणे आता तरी थांबवणार का ?

Environment - Page 11

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्याचा, गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तासगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये गुरुवारी संध्याकाळी जोरदार...
29 April 2022 4:00 PM IST

रायगड: रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे. महाडमध्ये झालेल्या वादळी पावसाने अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तर घराची भिंत कोसळून एकजण जखमी झाला आहे. काही ठिकाणी तर अचानक...
26 April 2022 7:54 PM IST

ऑगस्ट 2021 पर्यंत, सागरमाला अंतर्गत देशातील 802 प्रकल्पांपैकी फक्त 172 पूर्ण झाले आहेत. चालू असलेल्या 44 प्रकल्पांपैकी 31 प्रकल्पांना निधी देण्यात आलेला नाही आणि त्यामुळे भविष्यात या प्रकल्पांसाठी...
9 April 2022 11:26 AM IST

पर्यावरणाचा ऱ्हास, तापमानवाढ यामुळे मानवी जीवन धोक्यात आलेले आहे, याला एक महत्त्वाचे कारण ठरले आहे ते जंगलतोड...या जंगलतोडीमुळे प्राण्यांनाही त्रास सहन करावा लागतो आहे. 0 जंगलात अन्न आणि उन्हात...
8 April 2022 6:52 PM IST

बापरे,राज्यात महामुंबई सर्वाधिक दूषित शहर..अभ्यास करणाऱ्या संस्थेने एक धक्कादायक अहवाल समोर आला असून यात राज्यात मुंबईपेक्षा झपाटय़ाने विकसित होणारी महामुंबई ही सर्वाधिक प्रदूषित असल्याचा अनुमान या...
25 March 2022 6:56 PM IST

आंबा हा फळांचा राजा आहे हे जगमान्य झालेले असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्त्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे . कोकणातील हापुस चविसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र यंदा हापुसची गोडी महागणार...
17 March 2022 4:27 PM IST

दुष्काळ पाचवीला पूजलेल्या गावात टँकरने द्राक्ष बागांना पाणी घालावं लागत होतं. गावानं ठरवलं..एकी झाली.. दुष्काळ मुक्तीच्या ध्यासातून आज गावात जलगंगा वाहतेय, सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी गाव ...
13 Jan 2022 8:20 PM IST

जागतिक पातळीवर हवामान बदलाचा मोठा परीणाम झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात सतत पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघत आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये हवामानाचा अचूक अंदाज...
29 Dec 2021 5:54 PM IST





