News Update
- मुंबई पाऊस आणि आदित्य ठाकरे म्हणाले करून दाखवलं
- मुंबईला पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक
- लीना मणीमेकल 'काली' पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात, युपी आणि दिल्ल्लीतून FIR दाखल
- सर्वोच्च न्यायालयांच्या ताशेऱ्यांवर माजी न्यायाधीश, माजी अधिकाऱ्यांचं पत्र
- ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांच्या जीवाला धोका; संरक्षण देण्याची संजय राऊत यांची मागणी
- मुंबईची पुन्हा तुंबई, शाळेतही शिरले पाणी
- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ED समोर हजर, चौकशीला सुरूवात
- 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणात पूर परिस्थिती
- अमरावतीच्या उमेश कोल्हेच्या हत्येचे कारण पोलिसांनी का लपवले?

Ground Report : गारपीट आणि पाऊस, शेती उध्वस्त
राजाराम सकटे | 29 April 2022 10:30 AM GMT
X
X
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्याचा, गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तासगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये गुरुवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली.
यामुळे तासगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनेराजुरी, सावळज, सिद्धेवाडी,पेड या भागातील शेतकऱ्यांना गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून द्राक्ष बागेवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले आहेत. गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्याने द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांनी
Updated : 2022-05-04T15:35:22+05:30
Tags: untimely rain sangali
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire