News Update
- मुंबई पाऊस आणि आदित्य ठाकरे म्हणाले करून दाखवलं
- मुंबईला पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक
- लीना मणीमेकल 'काली' पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात, युपी आणि दिल्ल्लीतून FIR दाखल
- सर्वोच्च न्यायालयांच्या ताशेऱ्यांवर माजी न्यायाधीश, माजी अधिकाऱ्यांचं पत्र
- ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांच्या जीवाला धोका; संरक्षण देण्याची संजय राऊत यांची मागणी
- मुंबईची पुन्हा तुंबई, शाळेतही शिरले पाणी
- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ED समोर हजर, चौकशीला सुरूवात
- 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणात पूर परिस्थिती
- अमरावतीच्या उमेश कोल्हेच्या हत्येचे कारण पोलिसांनी का लपवले?

रायगडमध्ये अवकाळी पाऊस, आंबा उत्पादकांना फटका
धम्मशिल सावंत | 26 April 2022 2:24 PM GMT
X
X
रायगड: रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे. महाडमध्ये झालेल्या वादळी पावसाने अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तर घराची भिंत कोसळून एकजण जखमी झाला आहे. काही ठिकाणी तर अचानक आलेल्या पावसाने लग्न मंडपांचेही नुकसान झाले. या पावसाने आंबा, काजू,आणि इतर फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीटभट्टी व्यवसायिकांचे देखील नुकसान झाले. शासनाने लवकारात लवकर पंचनामे करून मदत करावी अशी मागणी केली जात आहे. इथल्या परिस्थितीची आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...
Updated : 2022-05-04T15:34:14+05:30
Tags: untimely rain raigad mango crop
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire