- Sagar Karande Interview : बिग बॉस मराठीच्या घरातील अनुभव ते आवडते स्पर्धक
- Phula Marathi Movie Interview : चित्रपटात वाघ्या मुरळी संस्कृतीचं वास्तव
- 'कर साथी' AI चॅटबॉट लाँच
- आता उपचारांसाठी एनपीएसमधून काढता येणार पैसे
- RBI च्या धोरणानंतर गुंतवणूकदारांनी आता 'गिअर' बदलण्याची गरज!
- अमेरिका-इराण युद्धविराम
- आता गोल्ड ईटीएफमध्ये केवळ प्रत्यक्ष सोने नसेल!
- RBI कडून रेपो रेट 'जैसे थे'
- अशोक खरात महिलांना कसं फसवायचा तेजस्वी सातपुतेंनी काय सांगितलं ?
- महिला गुन्हेगार आहेत का?

Top News - Page 371

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर मुंबईचे महत्त्व संपून जाईल असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी जोरदार...
30 July 2022 5:17 PM IST

मुंबई देशातील सर्वात मोठी शेतमालाची बाजारपेठ आहे. महाराष्ट्राने गुजराती संपूर्ण भारतीयांच्या रोजीरोटीची व्यवस्था उभी केली आहे. तुम्ही राज्यात चालवता की आम्ही तुमची फोटो भरतो असा खडा सवाल प्रगतिशील...
30 July 2022 12:04 PM IST

पुणे शहराची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी PMPML बससेवा नियोजनाच्या अभावामुळे पुणेकरांसाठीच गैरसोयीचे ठरते आहे. याचा मोठा फटका शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागत आहे. शिवाजीनगर...
28 July 2022 6:38 PM IST

सोयाबीन लागवड होऊन जवळपास एक महिना पूर्ण होत आहे काही ठिकाणी उशिरा पेरणी झाली आहे, परंतु ज्या शेतकरी मित्रांनी लवकर पेरणी केली आहे त्यांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, गेली १५-२० दिवस सारखा पाऊस पडतो...
28 July 2022 6:16 PM IST

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्तापालट झाली, बंडखोरीमागे नेमकी काय कारणं? कोण जबाबदार? यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात हमरीतुमरी सुरु असताना बंडानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
26 July 2022 10:32 AM IST

देशाच्या सर्वाच्या घटनात्मक पदावर आदिवासी महीला दौपदी मुर्मू विराजमान होत असताना मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत आदिवासी विद्यार्थांना भरपावसात बेघर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
25 July 2022 6:57 PM IST







