Home > मॅक्स व्हिडीओ > कुमार केतकर : "महाराष्ट्रात येण्याआधी त्यांनी अभ्यास करायला हवा होता"

कुमार केतकर : "महाराष्ट्रात येण्याआधी त्यांनी अभ्यास करायला हवा होता"

कुमार केतकर :  महाराष्ट्रात येण्याआधी त्यांनी अभ्यास करायला हवा होता
X

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर मुंबईचे महत्त्व संपून जाईल असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी जोरदार टीका केली आहे. कोश्यारी यांच्यासारखा बेजबाबदार माणूस पहिल्यांदाच महाराष्ट्राचा राज्यपाल झाला आहे, त्यांनी महाराष्ट्रात येण्याआधी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, माणसांचा अभ्यास करायला पाहिजे होता, असा टोलाही केतकर यांनी लगावला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी...


Updated : 30 July 2022 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top