- बावनकुळेंंकडे किती जमीन ? दरेकर काय म्हणतात ?
- म्युच्युअल फंडांचा ऐतिहासिक विक्रम
- RBI च्या नवीन नियमांमुळे गोल्ड लोन महागणार?
- हजारो एकर जमीन दाव्यांवर स्पष्टीकरण; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा कारवाईचा इशारा
- Solapur Anjangaon : अंजनगावातील पुतळा वादावर अखेर तोडगा; आंदोलन मागे
- सुका मेवा महागला!
- युद्धाच्या भडक्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे सावट
- इंधन दरवाढीवर सरकारचा उतारा
- सोन्या-चांदीचे दर घसरले, ॲल्युमिनियम महागले
- स्वयंपाकघरातील बजेट कोलमडणार!

Top News - Page 307

"जर सरकारी नोकरी सुद्धा कंत्राटी होणार असेल तर ती का करावी? UPSC, MPSC चे विध्यार्थ्यांना या पुढे कंत्राटी पद्धतीने काम करावे लागले तर त्यांच्या मेहनतीचे चीज होईल काय? शिक्षणाकरिता झालेला खर्च...
10 Jun 2023 9:00 PM IST

नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहत सलोख्याची भूमिका घेतली आहे. गजानन कहाळेकर यांच्याशी सकल मराठा समाजाच्या या भूमिकेबाबत बातचीत केली आहे आमचे...
10 Jun 2023 10:38 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाली. “तुमचा दाभोळकर होणार,” असं ट्वीट करत ही धमकी देण्यात आली.सौरभ पिंपळकर अस धमकी देणाऱ्या...
10 Jun 2023 8:10 AM IST

हिंदू (Hindu) असो किंवा मुस्लिम (Muslim)आपण सगळे भारतात (India)एखादी घटना घडली की आरोपींची जात धर्म(Cast) कोणता आहे ते पाहतो आणि मग भूमिका घेतो. किती संकोचिंत आहोत आपण सगळे... परंतु त्या घटनेच्या...
9 Jun 2023 8:36 AM IST
कामगारांचे शोषण करणारे कायदे आले मात्र यावेळी कामगारच गायब झाले. कामगारांचे कुठेच आंदोलन झाले नाही. इतकं सगळं होतं असताना फक्त कामगारच नाही तर कामगारांचे नेते सुद्धा गायब झाले. सद्यस्थिती पाहिली तर...
9 Jun 2023 7:36 AM IST

“लोकांना ढुंगण धुवायला फिल्टरचे पाणी मिळतं, पण आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही. ती माणसं आहेत मग आम्ही माणसं नाहीत का? आम्ही आदिवासी जनावरं आहोत का? तुम्ही तरी हे घाणीचे पाणी प्याल का? तुमच्या सारखे...
8 Jun 2023 3:55 PM IST

पालघर : देशाची आर्थिक राजधानी मुबंईपासून 100 किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. गेल्या अनेक अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासाठी मोठ मोठ्या आकड्यांची...
8 Jun 2023 2:44 PM IST

केंद्र सरकारने जल जीवन मिशन सुरू करून महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचा संकल्प केला. मात्र तरीही महिला आणि मुलींना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी जावं लागत असल्याचं चित्र आहे. त्यातच रायगड...
8 Jun 2023 2:08 PM IST





