मॅक्स ब्लॉग्ज - Page 23

भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधींच्या विचारांची महत्वाची भुमिका होती. त्यांच्या विचारांनी देशातील जनतेची मानसिकता बदलली आणि स्वातंत्र्य लढ्याला प्राण दिला. गांधीजींच्या दृष्टीकोनानुसार,...
2 Oct 2024 8:50 PM IST

माझ्या सामाजिक कार्याच्या प्रारंभीच्या काळात १९८५ साली कन्याकुमारी ते काश्मीर भारत भ्रमणणात मला गांधी नावाचा प्रभावी माणूस भेटला. गांधी विविध ठिकाणी भेटत गेल्यावर गांधी समजून घेण्यासाठी गांधी सोबत...
2 Oct 2024 3:49 PM IST

पाणी हे जीवनाचे मूलभूत तत्त्व आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी ते अत्यावश्यक आहे. तथापि, वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अनियंत्रित विकासामुळे, पाण्याची कमतरता ही एक गंभीर समस्या बनत आहे. या परिस्थितीत,...
25 Sept 2024 8:30 PM IST

सध्या महाराष्ट्रात गौरी-गणपती उत्सवाचे धार्मिक वातावरण सुरू आहे. धार्मिक वातावरणाचा राजकीय फायदा न घेणारे राजकीय नेते संपल्यात जमा झाले आहेत. अशात ज्यांचे राजकारणच, धर्म, जातीयता, विषमता या गोष्टींवर...
17 Sept 2024 6:30 PM IST

डॉ. अजित रानडे यांना गोखले संस्थेच्या कुलगुरुपदावरुन हटवण्यात आले. त्यांना सलग १० वर्षांचा प्राध्यापकपदाचा अनुभव नाही, असा शोध तथ्यशोधन समितीला अडीच वर्षांनंतर लागला. प्रत्यक्षात दहा वर्षे प्राध्यापक...
16 Sept 2024 6:10 PM IST

आपल्या देशात, सर्व शिक्षण संस्थांचे नियमन करणाऱ्या, आणि काही आयोगांत, संस्थांमध्ये वीस वीस वर्षं ठाण मांडून, ठिकठिकाणी संपत्ती जमवून बसलेल्या मूढ भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून मोठ्या पदांची निवड प्रक्रिया...
16 Sept 2024 2:04 PM IST








