कोरेगाव भीमा प्रकरणात खोटे पुरावे पेरणार 'तो' अधिकारी कोण?
कोरेगाव भीमा प्रकरणाने महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण ढवळून निघाले. मात्र, या सर्व प्रकरणानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात खोटे पुरावे एका अधिकाऱ्यांनी पेरल्याचा अहवाल समोर आला आहे. काय आहे हा अहवाल? या अहवालावर महाराष्ट्र सरकार स्पष्टीकरण देणार का? वाचा मकरंद देसाई यांचा रिपोर्ट;
0