
निसर्ग शेतकऱ्याला कधी हसवेल तर कधी रडवेल हे सांगता येत नाही.यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला असताना,अपार मेहनत करीत पावसाच्या पाण्यापासून कांद्याची जोपासना करून शेतकऱ्याने तब्बल 484 पोती कांदा पीक...
3 Feb 2022 4:10 PM IST

ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरूजी यांनी अमेरीकेतील विद्यापीठात पी. एचडी करण्यासाठी प्रदीर्घ अध्यापन रजेसाठी अर्ज केला होता. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी अपुऱ्या कागदपत्राअभावी रजेचा अर्ज...
3 Feb 2022 10:00 AM IST

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला असून या समाजाला देण्यात आलेल्या 20 गुंठा जागेपैकी 10 गुंठे जमीन नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय...
27 Jan 2022 2:34 PM IST

रस्ते, पाणी,गटार वीज या गाव,शहर,जिल्हा राज्य,देश यांच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. या गरजांची पूर्तता करण्यासाठी शासनाने पुरेशी यंत्रणा पण उभी केली आहे.परंतु शासनातील काही उदासीन...
20 Jan 2022 5:54 PM IST

सांगोला तालुका एके काळी दुष्काळी तालुका म्हणून गणला जात होता. पण येथील शेतकरी वर्गाने काबाड कष्ट करीत येथील माळरानावर डाळींबाची शेती फुलवली.त्यासाठी त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन केले.सांगोला...
10 Jan 2022 5:38 PM IST

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला आहे.लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचा शेती माल शेतात पडून राहिला होता.तर काही शेतकऱ्यांनी गावोगावी फिरून कवडीमोल दराने विकला...
9 Jan 2022 12:39 PM IST