- टाटा सन्सच्या IPO बाबत सस्पेन्स कायम
- सोन्याच्या किमतीत घसरण
- घसरणीतही गुंतवणूकदारांचा विश्वास
- डिजिटल व्यवहारांमध्ये आता तासाभराचा विलंब?
- तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले
- २०२६ मध्ये गुंतवणूकदारांची डायरेक्ट प्लॅन्सना पसंती
- मार्चमधील मोठ्या विक्रीनंतर डेट फंडांचे गणित बिघडले?
- चुकीची बातमी छापणाऱ्या पत्रकाराविरोधात खा. अरविंद सावंत खटला दाखल करणार
- परिवर्तनवादी विचारप्रवाहांना पंरपरेची स्पेस समजली नाही - संजय आवटे
- Sagar Karande Interview : बिग बॉस मराठीच्या घरातील अनुभव ते आवडते स्पर्धक

मॅक्स किसान - Page 127

अवकाळी पावसामुळं पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagatsinh koshyari )यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.राज्यपालांनी...
16 Nov 2019 6:28 PM IST

परतीच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पिकांचं नुकसान झालं होतं. तोंडाशी आलेले पीक गेले. त्यातच कांद्याचे भाव कोसळल्याने तीन दिवसापूर्वी नगर...
14 Nov 2019 9:24 AM IST

गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रीय किसान महासंघ विविध बैठका, रॅली, पत्रकार परिषद यामधून आरसीईपी हा करार शेतकरी विरोधी कसा आहे हे मांडत आहे. ४ नोव्हेंबर रोजी या करारावर देशाचे पंतप्रधान (PM) नरेंद्र...
4 Nov 2019 12:07 PM IST

पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा करून नुकसानीची पहाणी केली.यावेळी खोत यांनी “शेतकऱ्यांसाठी...
3 Nov 2019 9:48 PM IST

परतीच्या पावसानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. वर्ष भराची कमाई काही दिवसात घालवली असल्यामुळे आणि डोक्यावर झालेल्या कर्जामुळे मालेगाव तालुक्यातील रोझे गावतील शेतकरी भास्कर रामा घुगे यांनी...
2 Nov 2019 3:42 PM IST

अवकाळी पावसानं राज्यातील शेतकर्यांचे झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा आज राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका...
1 Nov 2019 10:47 PM IST







