- टाटा सन्सच्या IPO बाबत सस्पेन्स कायम
- सोन्याच्या किमतीत घसरण
- घसरणीतही गुंतवणूकदारांचा विश्वास
- डिजिटल व्यवहारांमध्ये आता तासाभराचा विलंब?
- तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले
- २०२६ मध्ये गुंतवणूकदारांची डायरेक्ट प्लॅन्सना पसंती
- मार्चमधील मोठ्या विक्रीनंतर डेट फंडांचे गणित बिघडले?
- चुकीची बातमी छापणाऱ्या पत्रकाराविरोधात खा. अरविंद सावंत खटला दाखल करणार
- परिवर्तनवादी विचारप्रवाहांना पंरपरेची स्पेस समजली नाही - संजय आवटे
- Sagar Karande Interview : बिग बॉस मराठीच्या घरातील अनुभव ते आवडते स्पर्धक

मॅक्स किसान - Page 126

नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB) च्या आलेल्या अहवालानुसार 2018 मध्ये शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी (Unemployment) आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2018 मध्ये 12,936 बेरोजगारीला...
10 Jan 2020 1:46 PM IST

आज राज्यात कर्जबाजारीपणा, नापिकी, सतत पडणारा दुष्काळ, यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या, मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. बीड जिल्ह्यात पाच वर्षात, 1087 शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून...
17 Dec 2019 11:59 AM IST

महाराष्ट्रात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचला का? हा खरा सवाल आहे.रायगड जिल्ह्यातील...
14 Dec 2019 10:19 AM IST

आता तुम्हाला मोबाईल रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. कोणीतरी तुमच्या मोबाईल फोनवर मदत म्हणून रिचार्ज करणार आहे, असं म्हटल्यावर तुम्ही विश्वास ठेवाल का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे साधारणपणे एका...
3 Dec 2019 8:47 PM IST

उण्यापुऱ्या तीन वर्षांच्या विलंबाने मोदी सरकारने नुकतीच २०१६ मध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) या संस्थेच्या अहवालानुसार त्या वर्षी ११३७९...
2 Dec 2019 9:05 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी( Narendra Modi) यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत नाना पटोले(BJP) भाजपचा निरोप घेतला होता. कॉंग्रेस पक्षामधून आमदारकीची निवडणुक लढवली आणि जिंकूनही आले. किमान समान...
27 Nov 2019 9:37 PM IST

“सत्तेचं पहीलं पान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने( Loan waving) लिहलं जाईल. उद्धव ठाकरे यांनी मला शब्द दिला होता आणि ते आपला शब्द पाळणार. उद्धव ठाकरे( Uddhav Bal Thackeray) यांच्या नेतृत्वावर आम्हाला...
27 Nov 2019 8:37 PM IST

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रिवादळामुळे तसंच अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील खरीप शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान...
20 Nov 2019 8:10 PM IST





