- 'मतदारांची नाव वगळली' राहुल गांधी वोट चोरीच्या मुद्दयावर आक्रमक
- सीना नदीला पूर... शेती पिके पाण्याखाली
- ७५ व्या वर्षी पीएम मोदींची गुंतवणूक कुठे ? FD आणि NSC वरच सर्वाधिक भर
- Gold Loan मायक्रोफायनान्सपेक्षा सोन्याच्या कर्जात वेगाने वाढ
- शेतात पाणीच पाणी शेतकऱ्याने बनवला व्हिडीओ...
- सततच्या पावसामुळे पिके धोक्यात
- CIAN Agro आणि इथेनॉल वाद, नितीन गडकरींनी आरोप फेटाळले
- पूजा खेडकरच्या कुटुंबियांचे कारनामे थांबेच ना !
- शेतकऱ्याने केली एकाच क्षेत्रात पाच पिकांची लागवड
- मुंबईत कुठं आहे ? स्वर्गातला 'नर्क' !

Environment - Page 2

राज्यात मराठवाड्यातील काही भागात सध्या हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी आज सकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली....
31 March 2024 3:46 PM IST

आपण हे लक्षात घेतले पाहिजे की देशाच्या मोठ्या भागात प्रत्येक पाण्याच्या थेंबासाठी लढा सुरू होतो. हे मान्य केले पाहिजे की पाण्याचा स्त्रोत पाऊस आहे आणि हवामान बदलामुळे वर्षानुवर्षे पाऊस अनियमित, अवकाळी...
29 March 2024 3:24 PM IST

बीड जिल्ह्यामध्ये अनेक पतसंस्था, मल्टीस्टेट, सहकारी बँका, अर्बन बँका या सर्वसामान्य नागरिकांच्या पैशावर डल्ला मारून फरार झाल्या. अनेक नागरिक या बँकांमुळे त्रस्त असताना बीड जिल्ह्यात अपवाद ठरली आहे हि...
28 Feb 2024 11:08 AM IST

सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमधील पिके पाण्यावाचून करपु लागली आहेत, शेतकऱ्यांसमोर आपली हिरवी पिके तसेच जनावर जगवणे मोठी समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळेच या भागातील...
23 Feb 2024 6:02 PM IST

IMD weather update: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भासह मराठवाड्यात पाऊसाचा अंदाज व्यक्त केला आहे.देशात पुन्हा एकदा पाऊसासाठी पोषक असं वातावरण निर्माण होत आहे, असा अंदाज हवामान विभागाने...
23 Feb 2024 5:30 PM IST

नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे गेल्या आठवड्यात शंभराहून अधिक वराहांना मृत्यू आफ्रिकन स्वाइन फिव्हरमुळे झाल्याचा अहवाल भोपाल येथील प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा...
16 Feb 2024 12:06 PM IST

हवामान अंदाज : राज्यातल्या काही भागातून थंडीचं प्रमाण कमी झालं असून आता उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली आहे. गरमीच्या उकाड्यामुळे राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही...
13 Feb 2024 9:57 AM IST

एम.एस.स्वामिनाथन हे कृषी क्रांतीचे जनक होते त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची घोषणा झाली आहे. आपल्या कृषी क्षेत्रात त्यांनी पारंपरिक विचारसरणीत आमुलाग्र बदलून आणले. केवळ व्याप्तीच बदलली...
11 Feb 2024 7:31 PM IST