- जि.प. अध्यक्षपदाची उत्सुकता संपली, कुठल्या जिल्ह्यात कुठल्या प्रवर्गाचा अध्यक्ष होणार ? संपूर्ण यादी एकाच ठिकाणी वाचा
- लिंबू व्यापाऱ्याचे शेतकऱ्याचे आवाहन
- बांबू लागवडीतून प्रत्येक महिन्याला 40 हजार कमवा
- जिओ, एअरटेल की VI – कोणाचा ARPU सर्वाधिक? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती
- आरोग्य व जीवन विम्यावरून 18% जीएसटी रद्द , तरीही विम्याचा हप्ता का वाढू शकतो?
- GDP Growth : जीडीपी वाढीवर प्रश्नचिन्ह,आकड्यांचा खेळ की खरी प्रगती ?
- Explainer : GST Cut in India अर्थव्यवस्थेला गती की महसुलात मोठी घट?
- पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील
- The Journey with Our Bal Ganesh
- Artificial Intelligence स्टार्टअप्ससाठी पुण्यात Gen Agentic AI वर कार्यशाळा

Election 2020 - Page 79

एखाद्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कसा असू नये, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांचं नाव घेता येईल. सातत्यानं वादग्रस्त वक्तव्यं करून दानवे टीकेचे धनी होतात....
6 April 2019 11:50 AM IST

भाजप सरकारचे शेतीविषयक धोरण अतिशय चुकीचे असून त्यामुळेच या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रात मागील दोन वर्षात 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याला...
6 April 2019 6:30 AM IST

मतदानाच्या तारखा जवळ येऊ लागल्यात तसा प्रचारही शिगेला पोहोचतोय. त्यात भाजपच्या समर्थनार्थ तयार केलेला एक व्हिडिओ सध्या वादात सापडलाय. या व्हिडिओमध्ये ६ ते ९ वर्षांच्या मुलांच्या तोंडी ‘हम घुसेंगे भी,...
5 April 2019 4:57 PM IST

निवडणुकीच्या काळात नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या नेत्यांवर आरोप न करता डायरेक्ट भारतात निवडणूका घेणाऱ्या निवडणूक आयोगावरच...
5 April 2019 2:30 PM IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारच्या ध्येधोरणांवर टीका करत मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारतात दररोज २७ हजार जणांना नोकऱ्या गमवाव्या लागत असल्याचं राहुल यांनी सांगितलं....
5 April 2019 2:01 PM IST

आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्याच्या विद्यालयात आहेत. ते आज पुण्यातील स्थानिक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.
5 April 2019 12:01 PM IST

'जब तक रहेगा समोसे में आलू, बिहार में रहेगा लालू' अशी ओळख असलेल्या माजी केंद्रीय आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांनी पुस्तक लिहिलं आहे. जर पुस्तक लालूंनी लिहिलं असेल तर चर्चा तर होणारच आणि ही चर्चा...
5 April 2019 11:30 AM IST