- लिंबू व्यापाऱ्याचे शेतकऱ्याचे आवाहन
- बांबू लागवडीतून प्रत्येक महिन्याला 40 हजार कमवा
- जिओ, एअरटेल की VI – कोणाचा ARPU सर्वाधिक? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती
- आरोग्य व जीवन विम्यावरून 18% जीएसटी रद्द , तरीही विम्याचा हप्ता का वाढू शकतो?
- GDP Growth : जीडीपी वाढीवर प्रश्नचिन्ह,आकड्यांचा खेळ की खरी प्रगती ?
- Explainer : GST Cut in India अर्थव्यवस्थेला गती की महसुलात मोठी घट?
- पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील
- The Journey with Our Bal Ganesh
- Artificial Intelligence स्टार्टअप्ससाठी पुण्यात Gen Agentic AI वर कार्यशाळा
- GST संकलनात दमदार वाढ; ऑगस्टमध्ये १.८६ लाख कोटींचा टप्पा पार

Election 2020 - Page 68

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यभरात सभा घेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. मात्र, येत्या २४ एप्रिलची राज यांची मुंबईतली सभा होईल की नाही, याविषयी उत्सुकता निर्माण झालीय. कारण राज यांच्या...
20 April 2019 10:30 PM IST

सध्या लोकसभेच्या निवडणूकांचं मतदान सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तो टक्का अपेक्षेप्रमाणं वाढतांना दिसत नाही. तेव्हा मॅक्स महाराष्ट्रनं यामागील...
20 April 2019 8:27 PM IST

मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भोपाळच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी साध्वी...
20 April 2019 4:15 PM IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आमची मतं घेतली, त्याबदल्यात आम्हांला काय मिळालं, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलाय. आपण स्वतःला...
20 April 2019 3:50 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी आणि भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्या बाबत संतापजनक...
19 April 2019 10:54 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यभरात एकामागून एक सभा घेत भाजपवर टीका करायला सुरूवात केलीय. राज यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरही नेटिझन्सनी विविध पोस्टस्, मिम्स आणि व्हिडीओ बनवले आहेत. राज ठाकरेंनी...
19 April 2019 10:33 PM IST

देशातले धसई हे पहिलं कॅशलेस गाव आहे असं मोदींनी जाहीर केलं पण ह्या गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे आणि ह्या गावात अनेकांचं बँक खातं नाही त्यामुळे त्यांचे सगळेच व्यवहार रोखीत होतात.गावात कॅशलेस व्यवहार...
19 April 2019 9:48 PM IST