- गेमिंग विश्वात भारतीय 'नझारा'चा डंका
- महाड सत्याग्रहाचे ९९ वर्षे ; चवदार तळ्यापासून समतेच्या क्रांतीपर्यंत
- Global LNG Crisis India Impact । इराण-कतारमधील गॅस प्लांटवर हल्ले भारतात सीएनजी आणि पीएनजी महागणार?
- Rupee vs Dollar Today | डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी घसरण
- राज्यातील आठ जिल्ह्यांत वादळी पाऊस : पुन्हा पावसाच सावट
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची तातडीने दखल
- गृहमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हर्षवर्धन सपकाळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात
- चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि फ्रेंच क्रांतीमधलं साम्य, सुनील कदम यांचं विश्लेषण
- मॅक्स वुमनच्या लीडरशीप डायलॉगमध्ये सक्षमीकरणावर ऊहापोह
- शेअर्स आणि बाँड्समधील अस्थिरतेवर 'गोल्ड'चा उतारा | Gold Investment Strategy 2026 Marathi

Election 2020 - Page 67

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेच्या रोषाची प्रचंड भीती असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पंतप्रधान आज नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सभा घेणार आहेत. मात्र, या सभेला जर तुम्ही जाणार असाल तर...
22 April 2019 10:01 AM IST

राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. मुख्यत: मराठवाडा आणि विदर्भातील जनता उकाड्यानं हैराण झाली आहे. त्यातच आज विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 23 ते 25 एप्रिल दरम्यान...
22 April 2019 9:06 AM IST

मला भाजपकडून प्रतिनिधीत्व दिलं जात होतं. मात्र, राजकारणातील प्रस्थापित ठराविक घराण्यांकडेच सत्ता आहे. त्यामुळं विस्थापितांच्या पाठिंब्यावर मी प्रस्थापितांविरोधात निवडणूक लढवत असल्याचं मत वंचित बहुजन...
21 April 2019 7:36 PM IST

शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणून संबोधनारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच कवट्या महाकाळ आहेत. अशा दानवेंची येत्या निवडणूकीत कवटी फोडा, असं आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा...
21 April 2019 7:25 PM IST

सर्वच पक्षाचे नेते सध्या प्रचारसभांमध्ये वेगवेगळ्य़ा विषयांवरुन जनतेला त्य़ांच्या पक्षाला मत देण्यासाठी जनतेला आवाहन करत आहेत. त्य़ात विरोधी पक्ष भाजपवर टीका करताना बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या...
21 April 2019 6:50 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष झाल्यानंतर एनडीएमधून बाहेर पडलेल्या राजू शेट्टींनी राज्यभरात आंदोलनं केली. सध्या राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष...
21 April 2019 4:44 PM IST

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत दोन मातब्बर जलसंपदा मंत्री झालेत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे विद्यमान जलसंपदा मंत्री आहेत. मात्र, तरीही जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटलेला नाही. उलट दिवसेंदिवस पाणीप्रश्न...
21 April 2019 1:15 AM IST






