'मधाचे गाव' म्हणून महाबळेश्वर च्या 'मांघर' गावची निवड.

मधमाशांची घटती संख्या संपुर्ण सजिव सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांसाठी घातक आहे. अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून मधमाशांचे कार्य अनन्यसाधारण असेच आहे. खादी ग्रामोद्योग विभागाच्या पुढाकाराने मांघर हे गाव मधाचे गाव म्हणून पुढे येत आहे. खादी व ग्रामोद्योग विभाग, मुंबई चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी याविषयी लिहिलेला सविस्तर लेख नक्की वाचा...;

Update: 2022-05-20 07:19 GMT
0
Tags:    

Similar News