विश्लेषण : गोदी मीडियाचा सूर का बदलला?
धार्मिक द्वेषाचे वातावरण, मनमानी कारभाराच्या या काळात गोदी मीडिया म्हणून काही माध्यमांवर शिक्का बसला. पण आता त्यांचा सूर बदलल्याची चर्चा आहे, हे सत्य आहे का आणि त्याची कारणं काय आहेत याचे विश्लेषण केले आहे दिल्लीतल ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांनी...;
0