भ्रष्टाचार समुळ नष्ट करण्याची गरज का आहे?
सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. तर अनेकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या ज्या नेत्यांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यावरून जेष्ठ पत्रकार विनायक एकबोटे यांनी विश्लेषण केले आहे.;
0