- चिपळूणात आंदोलनाच्या वार्तांकनावेळी पत्रकाराला मारहाण ; १० ते १५ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
- तेलसंकट टळलं ; इराणमधून भारतासाठी गुडन्यूज
- भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणी मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया
- भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी
- मुली आणि महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक का दिसतं ? फडणवीसांनी काय सांगितलं ?
- निसर्गाशी संवाद साधणारा कलाकार
- अजितदादांच्या विमान अपघाताचा FIR कधी होणार ? फडणवीसांनी काय सांगितलं ?
- धर्म बदलल्यास जातीचं आरक्षण जाणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अर्थ
- शेअर बाजार पडतोय? हीच आहे करोडपती होण्याची संधी
- धनगर समाजानं आरक्षणासाठी एकत्र यावं, ६ कोटी मराठ्यांचा पाठिंबा देतो - मनोज जरांगे

Top News - Page 228

नवीनएका संशोधनात असे आढळून आले आहे की, गेल्या दशकात भारतीय शेतातून लाखो मोठी झाडे गायब झाली आहेत, ज्यामुळे पर्यावरण आणि शेती पद्धतींवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. 2010 ते 2018 या...
26 May 2024 7:31 PM IST
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सोनारपाडा या ठिकाणी गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अमुदान या केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की दोन किमीपर्यंत याचे हादरे जाणवले. विशेष...
24 May 2024 12:10 PM IST

उज्वल पाटील यांनी आपल्या तरुण मुलांच्या मदतीने ही सफरचंदाची बाग फुलवलीये. पाटील हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचुर गावचे रहिवासी आहेत. शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करायचा, या उद्देशाने त्यांनी...
19 May 2024 10:00 AM IST

बीडच्या जिजाऊ मल्टीस्टेटच्या घोटाळ्यात एका व्यापाऱ्यास आरोपी न करण्यासाठी 1 कोटीच्या लाचेची मागणी करणाऱ्या व 5 लाख रुपये खाजगी ईसमाद्वारेद स्वीकारणाऱ्या हरिभाऊ खाडे यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक...
17 May 2024 4:07 PM IST

भारत सध्याच्या परिस्थितिमध्ये राष्ट्र तसेच परराष्ट्राद्वारे होणाऱ्या जीवाश्म इंधनाच्या मागणीवर उपाययोजन करू पाहत आहे. मागच्या वर्षात रशिया व युक्रेन युद्ध हा चर्चेचा विषय...
7 May 2024 5:59 PM IST

बॉलीवूड चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या घरासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट या राहत्या...
7 May 2024 1:54 PM IST

भारतीय विद्यार्थ्यांना रशिया-युक्रेन युध्दातून वाचवून सुखरूप भारतात परत आणले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका फोनवर हे युध्द थांबवले असल्याचे भाजप सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच सांगितल्या जातं....
4 May 2024 5:02 PM IST





