- आत्मचरित्र लिहिण्यास बंदी ही तर विचार स्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा: अनंत गाडगीळ
- संभाजी ब्रिगेडचे मुंबई उपाध्यक्ष सुदाम साहिल यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश
- चीनचा रोबोट डॉग आणि गलगोटिया विद्यापीठाचं सत्य काय ?
- बंगळुरूत माजी इस्रो कर्मचाऱ्याने केली पत्नीची हत्या; म्हणाले, 'माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेईल?'
- परभणीत गुट्टेंच्या हट्टाने बहुमत हुकलं;बोर्डीकरांचे स्वबळाचे स्वप्न अपूर्ण!
- अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती आली समोर
- आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेला 'द रॅबिट हाऊस' ओटीटीवर प्रदर्शित
- मुलुंड मेट्रोच्या सिव्हीलचं कंत्राट अनिल अंबानींच्या कंपनीकडे, कारवाई मात्र सब कॉन्ट्रॅक्टरवरच
- नामदेव ढसाळ : एका ज्वालामुखीची जन्मकथा
- शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचा काय संबंध ?

मॅक्स रिपोर्ट - Page 14

महाविकास आघाडीचे नेते हे शिंदे-फडणवीस सरकारचा वारंवार खोके सरकार म्हणून उल्लेख करत असतात. या टीकेचाच आधार घेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर पलटवार केलाय.फडणवीस...
24 Jun 2023 4:27 PM IST

रिपोर्टिंग करत मी आणि माझा मित्र ऋषिकेश घाटकोपर इथल्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पोहोचलो. ऋषी म्हणाला, हेच का ते रमाबाई नगर जिथं १९९७ चं हत्याकांड (1997 Ramabai killings) झालं होतं. मी म्हणालो, हो, हेच...
23 Jun 2023 5:00 PM IST

एकीकडे भाजपने मिशन 45 चे ध्येय ठेऊन राज्यातील 48 जागांवर आपले निवडणूक प्रमुख नेमले आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या जागांवरही भाजपने आपले निवडणूक प्रमुख नेमले आहेत. एवढंच नाही...
13 Jun 2023 9:00 PM IST

नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहत सलोख्याची भूमिका घेतली आहे. गजानन कहाळेकर यांच्याशी सकल मराठा समाजाच्या या भूमिकेबाबत बातचीत केली आहे आमचे...
10 Jun 2023 10:38 AM IST

30 सप्टेंबर 1993. किल्लारीत भूकंप झाला आणि तब्बल 10 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यानंतर किल्लारीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले. पण अजूनही किल्लारीतील...
9 Jun 2023 7:29 PM IST

मुंबईची तहान भागवणाऱ्या वैतरणा धरणाच्या परिसरातील आदिवासी गावांचा घसा कोरडाच आहे. धरण गावातंच आहे. त्या धरणाचे पाणी शहरांना पोहचत आहे परंतु गावकऱ्यांचा घसा आजही कोरडा आहे पाहा आमचे प्रतिनिधी रविंद्र...
8 Jun 2023 3:22 PM IST

पालघर – देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. दरवर्षी गेल्या अनेक अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी...
8 Jun 2023 2:51 PM IST






