- भारतात जीवाश्म इंधनाकरीता पर्यायी साधनांचा शोध म्हणजे उपाययोजन नव्हे...
- सलमान गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक...!
- रशिया-युक्रेन युध्द थांबवणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही-अजित पवार
- आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये नेते गंगाधर गाडे यांचे निधन...!
- मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा : येत्या ३६ तासांत समुद्रात उंच लाटा उसळ्याची शक्यता
- आपल्या वयोवृध्द आईसाठी डॉ. तात्याराव लहानेंची भावूक पोस्ट...!
- आम्ही दरवाजासमोर उभं राहणार नाही..राऊतांचे मोदींवर खडेबोल..!
- Helicopter Crash | सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश...!
- प्रीतम मुंडेंच्या नाशिकमधील उमेदवारीबाबत सहज बोलले - पंकजा मुंडे
- आर एस एस चे 50 टक्के लोक मोदींच्या विरोधात - जयंत पाटील (शेकाप)
कॅलिडोस्कोप
अभिनेता रणवीर सिंह आणि दिपिका यांच्या लग्नाला काही महिने पूर्ण झाले आहेत. आपल्या विविध भूमिकेनं नेहमीच चर्चेत असणाऱ्या रणवीर आता वेगळाच कारणानं चर्चेत आला आहे. मध्यंतरी रणवीरने एक कंडोम ची जाहिरात...
21 Aug 2019 4:34 AM GMT
अभिषेक चौबेचा 'सोनचिड़िया' (2019) पाहिल्यावर आठवण झाली ती 'मेजर जनरल सर कर्नल विलियम हेनरी स्लीमन'ची (1788-1856). स्लीमन 1809 मध्ये ब्रिटीश सैन्यात भरती झाले. सैनिक ते मेजर जनरल हा त्यांचा प्रवास फार...
3 March 2019 4:03 AM GMT
मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट “द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर” आज प्रसारीत झाला. खरं तर हा चित्रपट या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर मोठ्या चर्चेत आला होता. त्यातच हा चित्रपट मनमोहन सिंह आणि गांधी...
11 Jan 2019 4:23 PM GMT
मुंबईतला मराठा मोर्चा अभूतपूर्व होता यात शंका नाही. महाराष्ट्र राज्यात आजवर निघालेल्या विराट मोर्च्यांची यादी बनवली जाईल तेव्हा हा मोर्चा अग्रभागी असेल. आधीच्या ५७ मोर्च्यांप्रमाणे या ५८व्या...
11 Aug 2017 3:27 PM GMT
‘दारू म्हणजे काय रे भाऊ?’ असं पुलंच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये छोटा भाऊ मोठ्या भावाला विचारतो आणि एकच हंशा पिकतो. आता त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ‘स्वच्छ प्रतिमा म्हंजे काय रे...
4 Aug 2017 11:53 AM GMT
गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर #भाजपमाझा या हॅशटॅगसह चालवण्यात आलेली मोहीम चर्चेचा विषय झाली. ही मोहीम 'एबीपी माझा' या मराठी न्यूज चॅनेलच्या धोरणांविरोधात होती. हे चॅनेल भाजपधार्जिणं म्हणूनच पक्षपाती...
7 April 2017 3:13 PM GMT
लोकशाहीत बहुमताने निवडून आलेल्या सरकारची विशेष जबाबदारी असते. सरकार चालवताना विरोधकांना विश्वासात घेऊन लोकशाही संस्था आणि परंपरा मजबूत होतील अशी कार्यपद्धती या सरकारने अवलंबावी अशी अपेक्षा असते. पण...
31 March 2017 8:55 AM GMT