- २३ वर्षीय खेळाडूची मृत्यूशी झुंज अपयशी, तुर्भ्यातील क्रिकेटपटू किशोरचे निधन
- तातडीची मदत हवी :२३ वर्षांच्या क्रिकेटपटूची आयुष्यासाठी झुंज
- सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न
- सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीत महाराष्ट्राचा पुढाकार
- PM Cares Fund : मोदींना ५० हजार कोटींच्या खासगी निधीची आवश्यकता का ? – खा. साकेत गोखले
- शेतीची कामे होणार सोपी; विद्यार्थ्यांनी बनवलं यंत्र
- पावसाचं थैमान शेतकऱ्याच्या पिकात पाणी
- Cyber Crime बजाज फायनान्सचा नागपुरात सायबर जागरूकता अभियान
- 'मतदारांची नाव वगळली' राहुल गांधी वोट चोरीच्या मुद्दयावर आक्रमक
- सीना नदीला पूर... शेती पिके पाण्याखाली

कॅलिडोस्कोप

अभिनेता रणवीर सिंह आणि दिपिका यांच्या लग्नाला काही महिने पूर्ण झाले आहेत. आपल्या विविध भूमिकेनं नेहमीच चर्चेत असणाऱ्या रणवीर आता वेगळाच कारणानं चर्चेत आला आहे. मध्यंतरी रणवीरने एक कंडोम ची जाहिरात...
21 Aug 2019 10:04 AM IST

अभिषेक चौबेचा 'सोनचिड़िया' (2019) पाहिल्यावर आठवण झाली ती 'मेजर जनरल सर कर्नल विलियम हेनरी स्लीमन'ची (1788-1856). स्लीमन 1809 मध्ये ब्रिटीश सैन्यात भरती झाले. सैनिक ते मेजर जनरल हा त्यांचा प्रवास फार...
3 March 2019 9:33 AM IST

मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट “द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर” आज प्रसारीत झाला. खरं तर हा चित्रपट या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर मोठ्या चर्चेत आला होता. त्यातच हा चित्रपट मनमोहन सिंह आणि गांधी...
11 Jan 2019 9:53 PM IST

मुंबईतला मराठा मोर्चा अभूतपूर्व होता यात शंका नाही. महाराष्ट्र राज्यात आजवर निघालेल्या विराट मोर्च्यांची यादी बनवली जाईल तेव्हा हा मोर्चा अग्रभागी असेल. आधीच्या ५७ मोर्च्यांप्रमाणे या ५८व्या...
11 Aug 2017 8:57 PM IST

‘दारू म्हणजे काय रे भाऊ?’ असं पुलंच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये छोटा भाऊ मोठ्या भावाला विचारतो आणि एकच हंशा पिकतो. आता त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ‘स्वच्छ प्रतिमा म्हंजे काय रे...
4 Aug 2017 5:23 PM IST

गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर #भाजपमाझा या हॅशटॅगसह चालवण्यात आलेली मोहीम चर्चेचा विषय झाली. ही मोहीम 'एबीपी माझा' या मराठी न्यूज चॅनेलच्या धोरणांविरोधात होती. हे चॅनेल भाजपधार्जिणं म्हणूनच पक्षपाती...
7 April 2017 8:43 PM IST

लोकशाहीत बहुमताने निवडून आलेल्या सरकारची विशेष जबाबदारी असते. सरकार चालवताना विरोधकांना विश्वासात घेऊन लोकशाही संस्था आणि परंपरा मजबूत होतील अशी कार्यपद्धती या सरकारने अवलंबावी अशी अपेक्षा असते. पण...
31 March 2017 2:25 PM IST