- महाड सत्याग्रहाचे ९९ वर्षे ; चवदार तळ्यापासून समतेच्या क्रांतीपर्यंत
- Global LNG Crisis India Impact । इराण-कतारमधील गॅस प्लांटवर हल्ले भारतात सीएनजी आणि पीएनजी महागणार?
- Rupee vs Dollar Today | डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी घसरण
- राज्यातील आठ जिल्ह्यांत वादळी पाऊस : पुन्हा पावसाच सावट
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची तातडीने दखल
- गृहमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हर्षवर्धन सपकाळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात
- चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि फ्रेंच क्रांतीमधलं साम्य, सुनील कदम यांचं विश्लेषण
- मॅक्स वुमनच्या लीडरशीप डायलॉगमध्ये सक्षमीकरणावर ऊहापोह
- शेअर्स आणि बाँड्समधील अस्थिरतेवर 'गोल्ड'चा उतारा | Gold Investment Strategy 2026 Marathi
- शेअर बाजारात मोठी घसरण, एकाच दिवसात ७ लाख कोटींचे नुकसान

Election 2020 - Page 59

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आजच्या सामानातून भारतात बुरख्यावर बंदी आणण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे. देशात 'बुरखा' तसेच...
1 May 2019 11:17 AM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी...
1 May 2019 8:56 AM IST

मंगळवारी (३० एप्रिल) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास नवी दिल्लीतल्या शास्त्री भवन या शासकीय इमारतीला आग लागली होती. या इमारतीमध्ये विधी, माहिती व प्रसारण, सहकार मंत्रालय, रसायने आणि पेट्रोलिअम तसंच...
30 April 2019 9:26 PM IST

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिलपासून सुरू झालेलं मतदान २९ एप्रिलच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात संपलं. सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५२.९१ टक्के मतदान झालं आहे.पहिला टप्पा – ११...
30 April 2019 6:03 PM IST

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बिहारमधील बेगूसराय मतदारसंघानंतर आता वाराणसी मतदारसंघाने पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये ठळक बातम्यांमध्ये जागा पटकावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या...
30 April 2019 5:25 PM IST

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर या निवडणूकीत कोणते विषय महत्त्वाचे ठरले. त्या बरोबरच मुंबईतील लोकसभा निवडणुकींचा इतिहास काय सांगतो? राज ठाकरेंच्या सभांचा मुंबईत परिणाम...
30 April 2019 9:04 AM IST

देशात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात या चौथ्या टप्प्याबरोबरच लोकसभेच्या सर्व जागांवर मतदान पार पडले. महाराष्ट्राबरोबरच देशातील निवडणुकांमध्ये कोणते...
30 April 2019 8:29 AM IST

रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलेल्या लातूर जिल्ह्याचा त्रास काही केल्या कमी होत नाहीये. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील आलमला इथं अरूंद विहीरीत गाळ काढण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा...
29 April 2019 6:37 PM IST





