- पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील
- Artificial Intelligence स्टार्टअप्ससाठी पुण्यात Gen Agentic AI वर कार्यशाळा
- GST संकलनात दमदार वाढ; ऑगस्टमध्ये १.८६ लाख कोटींचा टप्पा पार
- आरोग्य विम्याचा हप्ता 20 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो?झोन निवडताना काय लक्षात ठेवावे ? जाणून घ्या माहिती
- म्युच्युअल फंडातील एक्स्पेन्स रेशो म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर
- सोने ४ महिन्यांच्या उच्चाकांवर,१४ वर्षानंतर चांदीच्या दरातही नवा उच्चांक
- आरक्षण; तणाव कमी कसा होईल
- Slow Living म्हणजे काय?
- आरक्षण; तणाव कमी कसा होईल
- गुंतवणूक करताना प्रमोटर होल्डिंग का महत्त्वाची?

Election 2020 - Page 59

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आजच्या सामानातून भारतात बुरख्यावर बंदी आणण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे. देशात 'बुरखा' तसेच...
1 May 2019 11:17 AM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी...
1 May 2019 8:56 AM IST

मंगळवारी (३० एप्रिल) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास नवी दिल्लीतल्या शास्त्री भवन या शासकीय इमारतीला आग लागली होती. या इमारतीमध्ये विधी, माहिती व प्रसारण, सहकार मंत्रालय, रसायने आणि पेट्रोलिअम तसंच...
30 April 2019 9:26 PM IST

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिलपासून सुरू झालेलं मतदान २९ एप्रिलच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात संपलं. सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५२.९१ टक्के मतदान झालं आहे.पहिला टप्पा – ११...
30 April 2019 6:03 PM IST

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बिहारमधील बेगूसराय मतदारसंघानंतर आता वाराणसी मतदारसंघाने पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये ठळक बातम्यांमध्ये जागा पटकावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या...
30 April 2019 5:25 PM IST

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर या निवडणूकीत कोणते विषय महत्त्वाचे ठरले. त्या बरोबरच मुंबईतील लोकसभा निवडणुकींचा इतिहास काय सांगतो? राज ठाकरेंच्या सभांचा मुंबईत परिणाम...
30 April 2019 9:04 AM IST

देशात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात या चौथ्या टप्प्याबरोबरच लोकसभेच्या सर्व जागांवर मतदान पार पडले. महाराष्ट्राबरोबरच देशातील निवडणुकांमध्ये कोणते...
30 April 2019 8:29 AM IST

रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलेल्या लातूर जिल्ह्याचा त्रास काही केल्या कमी होत नाहीये. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील आलमला इथं अरूंद विहीरीत गाळ काढण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा...
29 April 2019 6:37 PM IST