मग केंद्राची जबाबदारी काय? केजरीवालांचा खडा सवाल

Update: 2022-09-07 15:00 GMT

केंद्रातील भाजप सरकार दोन राज्यांना राज्यांना एकमेकांच्या विरोधात उभं करत आहे. जर पंजाब- हरियाणा एकमेकांशी भांडत राहिलो तर भारत पुढे कसा जाणार? आम्ही (आप) 130 कोटी लोकांना एकत्र आणण्याच्या मोहिमेवर आहोत. हरियाणाला पाणी मिळण्याची शक्यता आहे आणि पंजाबलाही. त्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. मी पंतप्रधानांना विनंती करतो की पंजाब आणि हरियाणाला पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी, असं जाहीर आवाहन आम आदमी पक्षांचे केंद्रीय संजोजक अरविद केजरीवाल यांनी केलं...


Full View

Tags:    

Similar News