कार्टी वाह्यात वागत असतील तर त्यांच्या कानाखाली वाजवायची जबाबदारी त्यांच्या मातृसंस्थेची- उध्दव ठाकरे
मुख्यंमत्री उध्दव ठाकरे औरंगाबाद येथील सभेत काय बोलणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भाजपचा समाचार घेत आरएसएसला सल्ला दिला आहे.;
0