सध्या देशात कृषी कायद्यांविरोधात वातावरण तापलेले आहे. या कायद्यांचे केंद्र सरकार समर्थन करत आहे. पण या कायद्यांचा नेमका धोका काय आहे आणि केंद्र सरकारने ते घाई घाईत का केले यावर ज्येष्ठ कृषी पत्रकार पी. साईनाथ यांनी मुद्देसूद मांडणी केली आहे. या मालिकेतील पहिला भाग....