विश्लेषण : पक्ष संघटनेचे महत्त्व काँग्रेसला कधी पटणार?
५ राज्यांमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसची पूर्ण वाताहत झाल्यानंतर आता पक्षश्रेष्ठींनी कारवाईला सुरूवात केली आहे. पण या वरवरच्या कारवाईने काँग्रेसचं पुनरुज्जीवन शक्य आहे का, भाजपच्या यशात मोदींपेक्षाही मोठा वाटा कुणाचा आहे, काँग्रेसही त्याप्रमाणे पुढची पावलं उचलणार का, याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी...;
0