राज ठाकरे महाराष्ट्राला लागलेला कलंक : पार्थ पोळके

Update: 2022-05-02 13:41 GMT

राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. शरद पवारांच्या वर बोलण्याची त्याची लायकी आहे का ? राज ठाकरे यांनी ब्राह्मणांचा शंखनाद आशिर्वाद घेऊन केलेले भाषण हे ब्राह्मणांची भलावण करणारे होते. मशिदी वरील किंवा मंदिरांच्या वरील भोंगे मुळीच उतरविण्यात येऊ नये, या भोंगयातून लोकांना देवाच्या संदर्भात चार चांगले शब्द ऐकायला मिळतात, ज्यातून जगण्याची उर्जा मिळते, असं लेखक अभ्यासक पार्थ पोळके यांनी म्हटलं आहे.


Tags:    

Similar News