शिवसैनिक उतरवण्याची खरंच गरज होती का....?

भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. त्यातच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर कारवाई करत शिवसेनेने इशारा दिला आहे. पण शिवसैनिकांनी एवढे भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. त्यातच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर कारवाई करत शिवसेनेने इशारा दिला आहे. पण शिवसैनिकांनी एवढे आक्रमकता दाखवण्याची गरज होती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी.;

Update: 2022-04-24 04:48 GMT
0
Tags:    

Similar News