जागते रहो..

महाराष्ट्रातील सत्तांतराने अनेक घटनात्मक पेच निर्माण केले आहेत. जर या पेचांना बाजूला सारून या सरकारला मान्यता मिळाली किंवा प्रकरण न्याय प्रविष्ट ठेवून पुढील कार्यकाळ पूर्ण करू दिला तर तो घटनेचा अवमान ठरेल. अशा वेळी सुनावणी पूर्ण होई पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणे हाच एक सन्मानजनक पर्याय ठरेल असे परखड विश्लेषण महाराष्ट्रचे मुख्य संपादक रविंद्र आंबेकर यांनी केले आहे.;

Update: 2022-07-10 15:12 GMT
0
Tags:    

Similar News